शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे रुळात फट पडल्याने थांबविल्या होत्या गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:24 IST

रविवारी देवगिरी एक्सप्रेसह अन्य इतर दोन गाड्यांना झालेला विलंब हा सिग्नलमधील बिघाड नसून रेल्वे रुळामध्ये पडलेल्या फटीमुळे या रेल्वे गाड्या परभणी स्थानकावर थांबविल्या असल्याची माहिती समोर आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : रविवारी देवगिरी एक्सप्रेसह अन्य इतर दोन गाड्यांना झालेला विलंब हा सिग्नलमधील बिघाड नसून रेल्वे रुळामध्ये पडलेल्या फटीमुळे या रेल्वे गाड्या परभणी स्थानकावर थांबविल्या असल्याची माहिती समोर आली आहे़२० आॅगस्ट रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास देवगिरी एक्सप्रेस तब्बल दीड तास स्थानकाबाहेर उभी करण्यात आली होती़ पावसामुळे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले़ परंतु, हा प्रकार वेगळा असल्याची माहिती सोमवारी समोर आली आहे़ परळीकडे जाणाºया रेल्वे मार्गावर रेल्वे रुळात फट पडल्याने या मार्गावरून धावणाºया दोन एक्सप्रेस गाड्यांसह एका पॅसेंजर गाडीला विलंब लागला होता़ २० आॅगस्ट रोजी रात्री हा प्रकार घडला़ परभणी- परळी मार्गावरील किमी क्रमांक ३२९ जवळ (साखला प्लॉट भाग) रेल्वे रुळामध्ये फट पडल्याची माहिती एका शेतकºयाने रेल्वेच्या अधिकाºयांना दिली़ ही माहिती मिळताच संबंधित अधिकाºयांनी घटनास्थळी जावून पाहणी केली़ रेल्वे रुळामधील फट ही मोठ्या स्वरुपातील असल्याने रुळाचा संपूर्ण तुकडा बदलण्यात आला़ या प्रक्रियेमुळे परळीहून शिर्डीकडे जाणारी काकीनाडा एक्सप्रेस, परभणीहून परळीकडे जाणारी एक्सप्रेस आणि पंढरपूर पॅसेंजर गाड्या दीड ते दोन तास उशिराने धावल्या़ तसेच देवगिरी एक्सप्रेस ही गाडीही दीड तास उशिराने धावली़ देवगिरी एक्सप्रेस ही गाडी तर परभणी स्थानकाबाहेरच उभी करण्यात आली होती़ दरम्यान, थंडी पडल्याने रेल्वे रुळामध्ये फट पडणे ही बाब फारशी गंभीर नसल्याची माहिती रेल्वे अधिकाºयांकडून सांगितली जात आहे़ उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या रेल्वे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अधिकाºयांनी गांभीर्याने घेवून हा बिघाड दुरुस्त केला़