शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

वाहतूक कोंडी फुटणार

By admin | Updated: August 5, 2016 03:05 IST

वाहनांची वाढती संख्या, अपुरे आणि अरूंद रस्ते, वाहतूक नियंत्रणाच्या व्यवस्थेत न झालेल्या सुधारणा यामुळे सतत वाढत्या वाहतूक कोंडीमुळे बेजार

पंकज रोडेकर,

ठाणे- वाहनांची वाढती संख्या, अपुरे आणि अरूंद रस्ते, वाहतूक नियंत्रणाच्या व्यवस्थेत न झालेल्या सुधारणा यामुळे सतत वाढत्या वाहतूक कोंडीमुळे बेजार झालेल्या प्रवासी आणि वाहनचालकांना दिलासा देण्यासाठी वाहतूक विभागाने दहा उपाययोजना सुचविल्या आहेत. त्या प्रत्यक्षात आल्या तर येत्या काही महिन्यांत ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी अशा प्रमुख शहरांतील वाहतूक कोंडी फुटेल. ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून या संदर्भात आराखडा तयार केला जात आहे. ठाण्यासह अन्य शहरांतून जाणारे राज्यातील प्रमुख मार्ग, माल आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची वाढती संख्या, अपुरे-अरूंद रस्ते ही कोंडी प्रमुख कारणे आहेत. ती लक्षात घेऊन शहर पोलीस आयुक्त परमवीर सिंह आणि सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक नियंत्रण शाखेने वाहतूक व्यवस्थेचा सर्वंकष आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही झाली आहे. > वाहतूक सुधारण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. यासाठी नागरिकांचीही मते जाणून घेतली जाणार आहेत. यातून कोंडीचा प्रश्न नक्की सुटेल, अशी अपेक्षा आहे. - संदीप पालवे, उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे.>उपाययोजना कोणत्या?वारंवार वाहतूक कोंडी होणाऱ्या रस्त्यांचा विचार कुठे वन-वे आणि कुठे नो-एण्ट्रीची गरज आहे? ते लक्षात घेऊन तशी व्यवस्था करणेरस्त्यांतील अतिक्रमणे दूर करून ते मोकळे करण्यासाठी महापालिकांकडे पाठपुरावावन वे किंवा नो एण्टीच्या आजवरच्या सूचनांची अंमलबजावणी किंवा त्यात बदल नवीन रस्ते व पुल उभारणे. सिग्नल यंत्रणा बसविणे अवजड वाहनांना काही काळासाठी बंदी वेळ व वार यानुसार वाहतुकीचे नियोजन (उदा. बाजाराचे दिवस, विशिष्ट वारी गर्दी होणाऱ्या मंदिरांचा परिसर, शाळा सुटण्याच्या वेळा)