शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

औरंगाबादेतील पर्यटन स्थळे सुरक्षित असावीत!

By admin | Updated: August 25, 2014 00:23 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील पर्यटन स्थळे असुरक्षित आहेत,

औरंगाबाद : जिल्ह्यातील पर्यटन स्थळे असुरक्षित आहेत, वाहनातून उतरताच जपानी भाषा बोलत विविध सामान खरेदी करण्याचा आग्रह धरणारे व्यापारी, रेल्वेस्टेशनवर उतरताच भिकाऱ्यांचा गराडा पाहून आश्चर्य वाटते. ही परिस्थिती बदलायला हवी. जगप्रसिद्ध अजिंठा- वेरूळ आमच्या देशात असते तर आम्ही खूप उत्साहाने त्याची जपणूक केली असती, असे मत जपानी नागरिकांच्या शिष्टमंडळाने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. भारत- जपान मैत्री कार्यक्रमांतर्गत २५ आॅगस्ट २०१२ मध्ये शहरात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. त्यानंतर औरंगाबाद सिटी मेगा क्लिनिंग ईव्हेंट आॅर्गनायझिंग कमिटीचे चैतन्य भंडारे आणि गिरीश मगरे यांच्या पुढाकाराने २५ आॅगस्ट रोजी शहरात महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानासाठी जपानहून खास सात स्वच्छता दूत शहरात दाखल झाले आहेत. उद्या आणखी दोन जण येणार आहेत. यामध्ये तोषिओ चिगुसा, सासाकी जिनसुके, एबीस्यू ताकाफुमी, आकितो साकाई, नाकामोतो युकारी, सावादा इत्सुकी, सुरुगा मेगुमी यांचा समावेश आहे. ‘लोकमत’शी बोलताना ते पुढे म्हणाले की, जपानमध्ये आम्ही वेगवेगळ्या संघटनांसोबत स्वच्छतेचे काम करीत आहोत. सुरुवातीला आमच्याकडेही अशीच अवस्था होती; पण आता परिस्थिती खूपच बदलली आहे. औरंगाबादही स्वच्छ, सुंदर होईल. 1औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पाहायला आम्हाला आवडेल, बाजारपेठेत खरेदी-विक्रीचा व्यवहार कसा होतो, हे पाहण्यास आम्ही उत्सुक आहोत.2शिष्टमंडळातील काही सदस्यांनी या शहरात एक ते दोन वर्षे राहून काम करण्याची इच्छा व्यक्त केली. कारण येथे कामाला खूप वाव आहे.3टपाल पेट्या स्वच्छ करण्याचा एका सदस्याला खूप छंद आहे. तो एका वाहनावर बसून शहरातील विविध टपालपेट्या साफ करणार आहे.4हीच पर्यटन स्थळे आमच्या देशात असती, तर कुठेच केरकचरा आढळला नसता. यापेक्षा आणखी कितीतरी जास्त सोयी- सुविधा दिसल्या असत्या.