शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेतील पर्यटन स्थळे सुरक्षित असावीत!

By admin | Updated: August 25, 2014 00:23 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील पर्यटन स्थळे असुरक्षित आहेत,

औरंगाबाद : जिल्ह्यातील पर्यटन स्थळे असुरक्षित आहेत, वाहनातून उतरताच जपानी भाषा बोलत विविध सामान खरेदी करण्याचा आग्रह धरणारे व्यापारी, रेल्वेस्टेशनवर उतरताच भिकाऱ्यांचा गराडा पाहून आश्चर्य वाटते. ही परिस्थिती बदलायला हवी. जगप्रसिद्ध अजिंठा- वेरूळ आमच्या देशात असते तर आम्ही खूप उत्साहाने त्याची जपणूक केली असती, असे मत जपानी नागरिकांच्या शिष्टमंडळाने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. भारत- जपान मैत्री कार्यक्रमांतर्गत २५ आॅगस्ट २०१२ मध्ये शहरात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. त्यानंतर औरंगाबाद सिटी मेगा क्लिनिंग ईव्हेंट आॅर्गनायझिंग कमिटीचे चैतन्य भंडारे आणि गिरीश मगरे यांच्या पुढाकाराने २५ आॅगस्ट रोजी शहरात महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानासाठी जपानहून खास सात स्वच्छता दूत शहरात दाखल झाले आहेत. उद्या आणखी दोन जण येणार आहेत. यामध्ये तोषिओ चिगुसा, सासाकी जिनसुके, एबीस्यू ताकाफुमी, आकितो साकाई, नाकामोतो युकारी, सावादा इत्सुकी, सुरुगा मेगुमी यांचा समावेश आहे. ‘लोकमत’शी बोलताना ते पुढे म्हणाले की, जपानमध्ये आम्ही वेगवेगळ्या संघटनांसोबत स्वच्छतेचे काम करीत आहोत. सुरुवातीला आमच्याकडेही अशीच अवस्था होती; पण आता परिस्थिती खूपच बदलली आहे. औरंगाबादही स्वच्छ, सुंदर होईल. 1औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पाहायला आम्हाला आवडेल, बाजारपेठेत खरेदी-विक्रीचा व्यवहार कसा होतो, हे पाहण्यास आम्ही उत्सुक आहोत.2शिष्टमंडळातील काही सदस्यांनी या शहरात एक ते दोन वर्षे राहून काम करण्याची इच्छा व्यक्त केली. कारण येथे कामाला खूप वाव आहे.3टपाल पेट्या स्वच्छ करण्याचा एका सदस्याला खूप छंद आहे. तो एका वाहनावर बसून शहरातील विविध टपालपेट्या साफ करणार आहे.4हीच पर्यटन स्थळे आमच्या देशात असती, तर कुठेच केरकचरा आढळला नसता. यापेक्षा आणखी कितीतरी जास्त सोयी- सुविधा दिसल्या असत्या.