शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

हरभऱ्याची आवक झाली दुप्पट

By admin | Updated: April 8, 2017 00:11 IST

लातूर : हरभऱ्याची आवक दुप्पट होऊन ती २५ हजार ८७३ क्विंटलवर पोहोचली.

लातूर : व्यापाऱ्यांकडून मिळणारी हमाली वाढवून देण्यावरून लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल, मापाडी, गाडीवान संघटनेने संप पुकारला होता. त्यामुळे सहा दिवस बाजार समितील सौदा बंद झाला होता. शुक्रवारी बाजार समितीतील व्यवहार पूर्ववत झाला. दरम्यान, हरभऱ्याची आवक दुप्पट होऊन ती २५ हजार ८७३ क्विंटलवर पोहोचली. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडून मिळणाऱ्या हमालीच्या दरात वाढ करून मिळावी, या मागणीसाठी हमाल, मापाडी, गाडीवान संघटनेने संप सुरू केला होता. गुरुवारी अखेर त्यावर तोडगा निघाल्याने सहा दिवसांनंतर शुक्रवारपासून बाजार समितीतील व्यवहार पूर्ववत झाले. सहा दिवस बाजार समिती बंद असल्याने शेतीमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण झाली होती. परिणामी, शुक्रवारी शेतमालाची आवक मोठी होती. हमालांच्या संपामुळे चार दिवस बाजार समिती बंद होती. त्यामुळे शुक्रवारी हरभऱ्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. दर मात्र स्थिर असल्याचे सचिव मधुकर गुंजकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)