औरंगाबाद : ‘लोकमत’तर्फे व उएळ रूङ्म१ी इङ्मङ्म२३ी१ आणि विद्यालंकार यांच्या सौजन्याने ऌरउ+उएळ यशाचा फॉर्म्युला’ सेमिनारचे आयोजन २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता तापडिया नाट्यमंदिर येथे करण्यात आले आहे. बारावीचे वर्ष म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे वर्ष. बारावीच्या विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांनाही काळजी वाटत असते. आपल्या पाल्याला उत्तम गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा, ही पालकांची अपेक्षा असते. त्यासाठी वेळ अभ्यासच नाही तर परीक्षांचे स्वरूप ओळखून तयारी करणे गरजेचे आहे. ढँ८२्रू२, उँीे्र२३१८, ठ४ेी१्रूं’२ झटपट कशी सोडवावी, सीईटीचे प्रश्न क्षणात सोडविण्याच्या टीप्स आणि ट्रिक्सही विद्यार्थ्यांना सेमिनारमध्ये जाणून घेता येणार आहेत. उरलेल्या मोजक्या दिवसात बारावी (सायन्स)चा आणि उएळ (ढँ८२्रू२ उँीे्र२३१८, टं३ँी२) चा अभ्यास कसा समतोल साधून करावा? बारावी (सायन्स) पेपर क से लिहावेत? तसेच या वर्षीपासून इंजिनिअरिंग व मेडिकल अॅडमिशन ‘उएळ च्या आधारावर होणार आहेत. परीक्षांमध्ये झालेल्या या बदलानुरूप अभ्यासतंत्र आणि पालक-विद्यार्थ्यांना याविषयी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी या सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
बारावी सायन्सच्या विद्यार्थी-पालकांसाठी उद्या सेमिनार
By admin | Updated: December 24, 2015 00:01 IST