शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

टोमॅटो कवडीमोल; काढणीचा खर्चही निघेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2017 23:47 IST

ल्ाातूर : रात्रीचा दिवस करून राब राब राबणाऱ्या शेतकऱ्यांना पीक बहरात आले की, आकाश ठेंगणे होऊन जाते.

ल्ाातूर : रात्रीचा दिवस करून राब राब राबणाऱ्या शेतकऱ्यांना पीक बहरात आले की, आकाश ठेंगणे होऊन जाते. भरघोस उत्पादन निघण्याची शाश्वती झाल्याने दर्जेदार उत्पादनावर अधिक खर्च करण्याची शेती व्यवसायातील परंपरा. यावर्षी टोमॅटोचे पीक चांगले आले. पण बाजारात मागणीच नसल्याने काढणीचाही खर्च निघणे कठीण झाले आहे. लातूर जिल्ह्यातून परराज्यात दररोज १०० टन टोमॅटो जात असून, स्थानिक बाजारात १० ते १५ टन किरकोळ विक्री होत आहे. शेतकऱ्यांना ३० किलोच्या कॅरेटला ८० ते १०० रुपये भाव मिळत असल्याने बांधावरच निराशा होत आहे.लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात वडवळ जानवळ, वडवळ नागनाथ, नळेगाव, निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी, औसा तालुक्यातील नकुलेश्वर बोरगाव, भादा, भेटा आदी ठिकाणी टोमॅटोची लागवड केली जाते. वडवळ जानवळ व औराद शहाजानी येथे अनेक शेतकरी वर्षानुवर्षे टोमॅटोचे उत्पादन घेतात. यावर्षी चांगल्या उत्पादनाची शेतकऱ्यांना हमी असताना दरात मात्र मोठी घसरण झाली आहे. परिणामी, मुंबई, दिल्ली, कोलकाता व स्थानिक व्यापाऱ्यांकडून टोमॅटोला मागणी नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. पिकलेले टोमॅटो बांधावरून बाहेर काढण्यासाठी लागणारा खर्चही विक्रीतून मिळत नाही. बाजारात पोहोचविण्यासाठी लागणारा वाहतूक खर्च अंगलट येत असल्याचे शेतकऱ्यांतून सांगितले जात आहे. दिल्ली व मुंबईच्या बाजारात दररोज जवळपास १०० टन टोमॅटो जात आहे. तर लातूरच्या महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये दहा ते पंधरा टन टोमॅटो येत आहे. कमी क्षेत्र असलेले काही शेतकरी व्यापाऱ्यांना देण्यापेक्षा स्वत: किरकोळ विक्री करीत असून, दहा रुपयात तीन ते चार किलो टोमॅटोची विक्री होत आहे.