शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ५८७ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

By admin | Updated: August 4, 2015 00:43 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील ५८७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रशासनाची यंत्रणा सज्ज झाली असून, मंगळवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान होईल.

औरंगाबाद : जिल्ह्यातील ५८७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रशासनाची यंत्रणा सज्ज झाली असून, मंगळवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान होईल. १२ हजार ७९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. ६ आॅगस्ट रोजी मतमोजणी होईल. सुमारे ५ हजार मतदान यंत्रे आणि १ हजार ९४४ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. २५० निवडणूक निर्णय अधिकारी, २८० सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, १५१ क्षेत्रीय निवडणूक अधिकारी, २ हजार ७४ मतदान केंद्राध्यक्षांची नियुक्ती प्रशासनाने केली आहे. सुमारे ८ हजार ७८ कर्मचारी या मतदान प्रक्रियेत कार्यरत आहेत. ९ हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफाही बंदोबस्तासाठी देण्यात आला आहे. आॅनलाईन उमेदवारी अर्जांमुळे १७ हजार ३३३ अर्ज आले. २ टक्के अर्ज अवैध ठरले. यापूर्वी सरासरी २० टक्के अर्ज अवैध ठरले.उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्याकडे औरंगाबाद, पैठण, अशोक खरात यांच्याकडे फुलंब्री, सोयगाव, सिल्लोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी. टी. केंद्रे यांच्याकडे कन्नड, खुलताबाद तर आर. के. ढवळे यांच्याकडे गंगापूर, वैजापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींची निरीक्षक म्हणून जबाबदारी आहे. त्यांच्या मदतीला संनियंत्रक अधिकारी आहेत. २४१५ बीओ आणि २१४५ सीओ मशीन्स तयार आहेत.