शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

आज राष्टÑीय जंतनाशक दिन;पालकांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 23:22 IST

बालकांमध्ये आढळणारा दीर्घकालीन ‘कृमीदोष’ हा व्यापक आणि मुलांना कमजोर करणारा आहे. कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण तर आहेच, शिवाय बालकांची बौध्दीक व शारिरीक वाढ खुंटण्याचे मुख्य कारण आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : बालकांमध्ये आढळणारा दीर्घकालीन ‘कृमीदोष’ हा व्यापक आणि मुलांना कमजोर करणारा आहे. कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण तर आहेच, शिवाय बालकांची बौध्दीक व शारिरीक वाढ खुंटण्याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे १ ते १९ वयोगटातील सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्रस्तरावर १८ आॅगस्ट रोजी जंतनाशक गोळी दिली जाणार आहे.१८ आॅगस्ट राष्टÑीय जंतनाशक दिन म्हणून पाळला जातो. या दिवशी १ ते ६ वयोगटातील सर्व बालकांना जंतनाशकच्या गोळ्या दिल्या जाणार आहेत. तसेच ६ ते १९ वयोगटातील शाळेत जाणारे व शाळाबाह्य मुलांना गोळ्या देण्याचे उदिष्ट आहे. १८ आॅगस्ट रोजी जी मुले शाळेत किंवा अंगणवाडीमध्ये गैरजहर असतील या बालकांना (मॉपअप दिन) २३ आॅगस्ट रोजी गोळ्या दिल्या जाणार आहेत. अशी माहिती बालरोग तज्ञ डॉ. गोपाल कदम यांनी दिली.त्यामुळे पालकांनी १८ आॅगस्ट रोजी पाल्यांना शाळेत व अंगणवाडीमध्ये आवश्य पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुलांना जंतनाशक गोळी घरी घेऊन जाण्यास मनाई आहे. संबधित आरोग्य विभागाचे कर्मचारी अथवा अंगणवाडीमध्येच गोळी द्यावी, शिवाय केंद्रस्तरावर गोळ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. संबधित आरोग्यसेवक, सेविका व आरोग्य सहाय्यकांनी प्रत्येक शाळा व अंगणवाडी केंद्रास भेट देणे आवश्यक आहे. मुलांच्या आतड्यातील संसर्ग कमी करण्यासाठी जंतनाशक गोळी दिली जाते. १ ते २ वर्ष वयोगटातील मुलांना ‘अल्बेंडाझोल’ गोळीची अर्धी गोळी २०० मीलीग्रॅम तर २ ते १९ वयोगटातील मुलांना ४०० मलीग्रॅमची एक गोळी, लहान मुलांना गोळीचे चूर्ण करून पाण्यात विरघळवून देण्यात येणार आहे.