शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

प्रतिभावान, कार्यक्षम न्यायमूर्ती देणारे हे खंडपीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:39 AM

सर्वसामान्यांना न्याय मिळावा, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या न्यायसंस्थेच्या बळकटीकरणासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रत्येक कृती ही मानवतेला समोर ठेवून करायला हवी.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सर्वसामान्यांना न्याय मिळावा, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या न्यायसंस्थेच्या बळकटीकरणासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रत्येक कृती ही मानवतेला समोर ठेवून करायला हवी. अनेक प्रतिभावान, कार्यक्षम न्यायमूर्ती देणारे हे खंडपीठ आहे. आपल्या हातून चांगले काम व्हावे, यासाठी प्रयत्न करा. त्याचे फळही चांगलेच मिळेल, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती डॉ. मंजुला चेल्लूर यांनी केले.मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील वकिलांच्या कक्षाच्या इमारतीच्या बांधकामाचे उद््घाटन रविवारी (दि.१९) मुख्य न्यायमूर्ती डॉ. मंजुला चेल्लूर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर न्यायमूर्ती नरेश पाटील, न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती रवींद्र बोर्डे, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र एम. देशमुख, सचिव अ‍ॅड. आनंदसिंह बायस, उपाध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र सानप, अ‍ॅड. संघमित्रा वडमारे यांची उपस्थिती होती.यावेळी न्या. चेल्लूर यांनी खंडपीठ इमारतीच्या परिसरात वकिलांसाठी कक्ष उभारण्यासाठी झालेल्या प्रयत्नांचा आढावा घेऊन त्यास आता मूर्त स्वरूप येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.