शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

३१ हजार एकरावर कंधारात तिफण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2017 00:19 IST

कंधार : निसर्गाच्या वक्रदृष्टीने अद्याप ३१ हजार ६१७ एकरवर तिफण चालली नसल्याचे २९ जूनच्या अहवालातून समोर आले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : तालुक्यात सहा महसूल मंडळांतर्गत लागवडीयोग्य ६४ हजार ९३०़९० हेक्टरपैकी ५२ हजार २८३ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे़ निसर्गाच्या वक्रदृष्टीने अद्याप ३१ हजार ६१७ एकरवर तिफण चालली नसल्याचे २९ जूनच्या अहवालातून समोर आले आहे़कंधार महसूल मंडळांतर्गत १० हजार ११५ हेक्टरपैकी ८ हजार ५३५ हेक्टरवर खरीप पेरणी झाली आहे़ हे प्रमाण ८४़३८ टक्के होते़ कुरुळा मंडळांतर्गत १२ हजार ३२० हेक्टर पैकी ८ हजार ५९९ हेक्टरवर पेरणी झाली आहे़ हे तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ६९़८० टक्के प्रमाण आहे़ फुलवळ मंडळांतर्गत ११ हजार ७८० हेक्टरपैकी ७९़६९ टक्के पेरणी झाली़ उस्माननगर मंडळांतर्गत ११ हजार ८२२़३० हेक्टर लागवडीयोग्य क्षेत्रापैकी ८ हजार ३२५ हेक्टरवर पेरणी झाली़ हे प्रमाण ८३़८१ टक्के आहे़ बारूळ मंडळांतर्गत ९ हजार १६९ हेक्टरवर पेरणी झाली असून हे ८४़८० टक्के आहे़ पेठवडज मंडळांतर्गत ८ हजार २६८ हेक्टरवर पेरणी झाली आहे़ हे प्रमाण ८२़९३ टक्के आहे़ तालुक्यात ८०़५२ टक्केच खरीप पेरणी झाली आहे़तालुक्यात मोठ्या उत्साहाने कापूस लागवड १८ हजार ४३३ हेक्टरवर सर्वाधिक आहे़ सोयाबीन १६ हजार २५० हेक्टर, ज्वारी ११ हजार ३७० हेक्टर, तूर ३ हजार २५०, उडीद १ हजार ४५०, मूग १ हजार २०० हेक्टर आदींची पेरणी केली आहे़ पावसाची वाणवा झाल्याने पिके धोक्यात आली आहेत़ त्यामुळे दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे़ पिकांना तारण्यासाठी मोठी कसरतीचे तगडे आव्हान आहे़पिकांना जीवदानलोकमत न्यूज नेटवर्कनिवघा बा. : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर निवघा बा़ परिसरात सोमवारी सायंकाळी साधारण अर्धा तास चांगला पाऊस बरसल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे़ ज्याच्यावर दुबार पेरणीची वेळ आली होती, अशा शेतकऱ्यांनी पेरणीस प्रारंभ केला आहे़ तर काही शेतकरी पिकात चुका झाल्या त्या चुका लावत आहेत.