शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
2
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
3
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
4
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
5
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
6
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
7
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
8
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
9
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
10
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
11
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
12
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
13
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
14
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
15
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
16
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
17
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
18
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
19
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
20
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...

निवडणुकीत मराठवाड्यातून लढणार होते दहा उमेदवार; ‘चॉकलेट हीरो’ने काढला होता राजकीय पक्ष पण...

By प्रभुदास पाटोळे | Updated: April 18, 2024 06:51 IST

देवानंद हे पंजाबमधील गुरुदासपूर परिसरातील मूळ रहिवासी.

प्रभुदास पाटोळे, लोकमत न्यूज नेटवर्कछत्रपती संभाजीनगर : तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५ साली आणीबाणी लागू केली नसती, तर ‘चॉकलेट हीरो’ देवानंद यांनी स्थापन केलेल्या ‘नॅशनल पार्टी ऑफ इंडिया’ या पक्षातर्फे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती एम.सी. छागला, माजी राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित आणि अभिनेत्री हेमा मालिनीसह मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील वरिष्ठ वकील सुखदेवराव शेळके यांच्यासह मराठवाड्यातील दहा उमेदवार निवडणूक लढले असते.

पक्षात सेवानिवृत्त न्यायमूर्ती अन् डॉक्टरही... - देवानंद हे पंजाबमधील गुरुदासपूर परिसरातील मूळ रहिवासी. परंतु त्यांची कर्मभूमी मुंबई. त्यांनाही राजकारणाने माेहित केले हाेते. म्हणूनच त्यांनी स्वतःचा ‘नॅशनल पार्टी ऑफ इंडिया’ नावाचा पक्ष काढला हाेता. या पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष होते.- त्यांच्या कार्यकारिणीत राष्ट्रीय स्तरावरील अनेक दिग्गज नेते, समाजधुरीण, न्यायदान क्षेत्रातील सेवानिवृत्त उच्च  व सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती, वकील, डाॅक्टर व सिने कलाकार होते.

...आणि पक्ष गुंडाळला ! 

  • - देवानंद यांनी मुंबईतील हॉटेल ‘सन ॲन्ड सॅन्ड’ मधील पक्षाच्या बैठकीत शरद गव्हाणे यांची मराठवाडा पक्ष प्रमुख म्हणून आणि ॲड. सुखदेवराव शेळके यांची औरंगाबाद जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती केली होती. शेळके यांच्या ‘बाणगंगेच्या तिरी’ या आत्मकथनपर पुस्तकात हा किस्सा आहे. 
  • - निवडणूक खर्चासाठी म्हणून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे अभिवचनही देवानंद यांनी दिल्याचे शेळके यांनी नमूद केले आहे.
  • - येथील मंडळी परत औरंगाबादला आल्यानंतर ८-१० दिवसांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी  देशात आणीबाणी लागू केली.
  • - परिणामी देवानंद यांना त्यांचा पक्ष गुंडाळावा लागला.
टॅग्स :Politicsराजकारण