शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
2
'ऑपरेशन सिंदूर'च्या टीमसाठी ममता बॅनर्जीची सहमती, टीएमसीचे अभिषेक बॅनर्जी परदेश दौऱ्यावर जाणार
3
ज्योती मल्होत्रा ​​बिहारच्या या हॉटेलमध्ये २ दिवस राहिली; पुढे कुठे गेली? आणखी धक्कादायक माहिती समोर आली
4
IPL 2025: Mumbai Indians ने 'करो वा मरो' सामन्याआधी ३ नव्या स्टार खेळाडूंना घेतलं संघात, पाहा कोण?
5
Jyoti Malhotra : आधी घेतली मुलीची बाजू, आता मात्र युटर्न! ज्योती मल्होत्राचे वडील म्हणतात, "मला माहीत नाही..." 
6
Navi Mumbai Murder: नवी मुंबईत महिलेचा राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ
7
आता फ्रॉडचं नो टेन्शन! पेमेंट करण्यापूर्वी फॉलो करा 'ही' सरकारी ट्रिक; कोणीही घालणार नाही गंडा
8
एमबीए असल्याचं सांगून लावलं लग्न, पती निघाला आठवी पास, काँग्रेस नेत्याच्या कुटुंबावर सुनेचे गंभीर आरोप  
9
शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्ज द्या, मुख्यमंत्री फडणवीस यांचा बँकांना सज्जड दम
10
पाक लष्करप्रमुख आसिम मुनीरसोबत राहुल गांधींचा फोटो; BJP नेत्याने केली मीर जाफरशी तुलना
11
“उन्होंने गोली चलाई, पर धमाका हमने किया”; ‘ऑपरेशन सिंदूर’मधील मेजरने सांगितली Inside Story
12
पाकिस्तानवर काय दिवस आले! स्वतःचा अर्थसंकल्पही तयार करता येणार नाही; IMF टीम पाठविणार...
13
बापरे! अवघ्या ७ महिन्यात २३ वर्षीय युवतीनं २५ युवकांचं आयुष्य केले बर्बाद, काय आहे प्रकार?
14
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
15
कोविडचे रुग्ण वाढताहेत, भारताला कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका? ICMR च्या माजी तज्ज्ञांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती 
16
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
17
सासू असावी तर अशी! लग्नानंतर सुनेने शिकण्याची इच्छा व्यक्त करताच हात धरून नेलं शाळेत
18
गुगल क्रोममध्ये आढळल्या गंभीर त्रुटी! तुमचा कॉम्प्युटर कधीही होऊ शकतो हॅक; सरकारकडून अलर्ट
19
मुंबईत कोरोनाचे ५३ रुग्ण, महापालिका सतर्क; आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालये सज्ज 
20
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये TRF विरुद्ध पुरावे दिले; पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती

शिक्षक बदली; घोळ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:05 IST

दरवर्षी ३१ मेपर्यंत शिक्षकांच्या होणाºया बदल्या यंदा सप्टेंबर उलटत आला तरी अद्याप झालेल्याच नाहीत. रोज नवे परिपत्रक, रोज नव्या सूचना ऐकून शिक्षकांप्रमाणे जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागही वैतागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दरवर्षी ३१ मेपर्यंत शिक्षकांच्या होणाºया बदल्या यंदा सप्टेंबर उलटत आला तरी अद्याप झालेल्याच नाहीत. रोज नवे परिपत्रक, रोज नव्या सूचना ऐकून शिक्षकांप्रमाणे जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागही वैतागला आहे. आज गुरुवारी ग्रामविकास विभागाच्या सचिवांसोबत झालेल्या ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’मध्ये ३० सप्टेंबरपर्यंत बदल्या उरकल्या जातील. सर्वसाधारण क्षेत्रातील बदलीपात्र शिक्षकांसाठी मात्र बदल्यांची प्रक्रिया यंदा राबविण्यात येणार नसल्याचे संकेत मिळालेआहेत.संवर्ग- १ मध्ये गंभीर आजाराने त्रस्त शिक्षक, संवर्ग- २ मध्ये पती- पत्नी एकत्रीकरण आणि संवर्ग-३ मध्ये अवघड क्षेत्रात काम करणाºया शिक्षकांचा समावेश आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसाठी २७ फेब्रुवारी २०१७ रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला. या शासन निर्णयानुसार दुर्गम आणि सोप्या क्षेत्रात कार्यरत शिक्षकांसाठी अवघड आणि सर्वसाधारण क्षेत्र निश्चित करण्यात आले. अवघड क्षेत्रात सलग ३ वर्षे सेवा करणारे शिक्षक बदली अधिकार पात्र आणि सर्वसाधारण क्षेत्रात सलग १० वर्षे सेवा करणारे शिक्षक बदलीपात्र शिक्षक म्हणून जाहीर करण्यात आले. या शिक्षकांची बदली प्रक्रिया जिल्हास्तरावरून न करता राज्यस्तरावरून राबविण्यात येत आहे. शिक्षकांना पदस्थापना अर्थात थेट शाळाही राज्यस्तरावरूनच आॅनलाइन दिली जाणार आहे.त्यानुसार बदलीसाठी पहिल्यांदा संवर्ग- १ मधील शिक्षक आणि त्यानंतर संवर्ग- २ मधील शिक्षकांनी आॅनलाइन नोंदणी केली. या दोन्ही संवर्गातील जवळपास ४०० ते ४५० शिक्षकांनी आॅनलाइन नोंदणी केलेली आहे. राज्यस्तरावरून त्यांची बदली प्रक्रियादेखील पूर्ण होऊन जवळपास महिनाभरापासून हे शिक्षक ‘पोस्टिंग’च्या प्रतीक्षेत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाºयांसाठी देण्यात आलेली ‘लॉगिंग’ खुली करण्यात न आल्यामुळे बदली झालेल्या शिक्षकांना पदस्थापनेचे आदेश निर्गमित करणे शक्य झालेले नाही. तथापि, उद्यापासून संवर्ग- ३ मध्ये असणाºया ३८९ शिक्षकांना बदलीसाठी ‘आॅनलाइन’ नोंदणी सुरू केली जाणार आहे.