शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

चर्चा तर होणारच.....जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:02 IST

- कॉ. भीमराव बनसोड, लाल निशाण पक्ष व श्रमिकांचे नेते. ................. युवकांना बेरोजगार करण्याचे हे धोरण ९९ टक्के लोकांना ...

- कॉ. भीमराव बनसोड, लाल निशाण पक्ष व श्रमिकांचे नेते.

.................

युवकांना बेरोजगार करण्याचे हे धोरण

९९ टक्के लोकांना बेरोजगार करण्याचे हे धोरण आहे. मनूच्या धोरणानुसार हे सरकार वागत आहे. बेरोजगारीमुळे युवकांच्या चेहऱ्यावर आज तेज राहिलेले नाही. उच्चशिक्षित होऊनही त्यांना नोकऱ्या नाहीत. सरकारी मालमत्ता मूठभर लोकांच्या घशात घालण्यात येत आहे. मोदी, अंबानी, अडानी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुलामगिरीत हा देश जाईल. देशासमोर हे मोठे आर्थिक संकट राहील. खासगीकरणामुळे एकतर नोकऱ्या राहणार नाहीत. पं. जवाहरलाल नेहरू यांनी फार विचारपूर्वक खासगी मालमत्तांचे सरकारीकरण केले होते. आताचे सरकार नेहरुंच्या धोरणांविरुद्ध वागत आहे. खासगीकरणामुळे आरक्षणाचे तत्त्व निकालात निघाल्याशिवाय राहणार नाही. हा एक मोठा धोका आहे.

- अंबादास रगडे, बॅंकेचे निवृत्त व्यवस्थापक, औरंगाबाद