शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

समृद्धी महामार्गासाठी शेतांतून माती घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 23:05 IST

शेतजमिनीतून माती आणि मुरूम उपसा करून तेथे कंत्राटदार शेततळे बांधून देणार आहे. शेतकऱ्यांनी होकार दिला तरच करार करून महामार्गांसाठी शेतातील माती, मुरूम उपसून तेथे शेततळे बांधून देता येईल.

औरंगाबाद : समृद्धी महामार्गासह इतर जे मार्ग बांधणीचे काम यापुढे जेव्हा सुरू होईल, तेव्हा त्यालगत शेतजमिनीतून माती आणि मुरूम उपसा करून तेथे कंत्राटदार शेततळे बांधून देणार आहे. शेतकऱ्यांनी होकार दिला तरच करार करून महामार्गांसाठी शेतातील माती, मुरूम उपसून तेथे शेततळे बांधून देता येईल.

याबाबत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन, कृषी विभाग, राज्य रस्ते विकास महामंडळाची संयुक्त बैठक झाली. बैठकीला रस्ते विकास महामंडळ कंत्राटदार प्रतिनिधी, तलाठी, कृषी विभागाचे अधिकारी, जिल्हा प्रशासनातील अधिकाºयांची उपस्थिती होती.जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले की, शासकीय गायरान आणि खदानीतून महामार्गासाठी गौणखनिज मिळणार नाही. त्यासाठी जेथून महामार्ग जाणार आहे, त्यालगतच्या शेतजमिनीत विशिष्ट आकारामध्ये शेततळे कंत्राटदार खोदून देईल. ते शेततळे किती खोल खोदावे याबाबत शेतकरी आणि कंत्राटदार यांच्या समन्वयाने निर्णय घेतला जाईल. त्यासाठी एक अर्ज करावा लागेल, त्या अर्जावर कृषी सहायक, कंत्राटदार आणि शेतकरी यांच्यात त्रिसदस्यीय करारनामा होईल. त्या करारानुसार शेतामध्ये कंत्राटदार खोदून माती, मुरूम व गौणखनिज घेऊन त्याचा वापर समृद्धी महामार्गासाठी करील. शेततळ्यासाठी सरकारी अनुदान मिळणार नाही. प्लास्टिक अंथरण्यासाठी अनुदान देण्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. नोव्हेंबर महिन्यांत या निर्णयाचा अध्यादेश शासनाने जारी केला आहे.जिल्ह्यातून जाणार समृद्धी महामार्गजिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर आणि औरंगाबाद तालुक्यातून समृद्धी महामार्ग जात आहे. १३६ गावांतून जाणाºया या मार्गासाठी १६०० हेक्टरपैकी ८० टक्के भूसंपादन झाले आहे. या मार्गाचे लवकरच भूमिपूजन होणार असून, मुंबई आणि नागपूर येथे व ज्या जिल्ह्यांतून मार्ग जाणार आहे, तेथील पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. डिसेंबर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भूमिपूजन होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकAurangabadऔरंगाबाद