शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

नवीन गाडी घ्यायची, मग जास्त पुरावे द्या

By admin | Updated: July 20, 2016 00:29 IST

औरंगाबाद : नवीन गाडी घ्यायची असेल तर यापुढे केवळ एखादा रहिवासी पुरावा देऊन चालणार नाही. कारण आरटीओ कार्यालयात वाहनाची नोंदणी करताना

औरंगाबाद : नवीन गाडी घ्यायची असेल तर यापुढे केवळ एखादा रहिवासी पुरावा देऊन चालणार नाही. कारण आरटीओ कार्यालयात वाहनाची नोंदणी करताना रहिवासी पत्त्याची खात्री करण्यासाठी यापुढे एकापेक्षा जास्त पुराव्यांची मागणी केली जाणार आहे. त्यामुळे आता नवीन वाहन घेण्यासाठी जाताना एकापेक्षा जास्त रहिवासी पुरावा घेऊनच जावे लागणार आहे.परिवहनेतर आणि परिवहन विभागामध्ये नव्या वाहनांची नोंदणी करताना परिवहन आयुक्तांच्या सूचनेवरून हा आदेश जारी करण्यात आला आहे. शोरुममध्ये नवीन गाडी घेताना एखादा रहिवासी पुरावा जोडला जातो, अशा एका पत्त्यावरून वाहनाची नोंद झाल्यानंतर अनेकदा आरसी बुक पाठविल्यावर पत्ता सापडत नाही. त्यामुळे आरसी बुक आरटीओ कार्यालयात परत येण्याचे प्रकार वाढत आहे. किरायाच्या घरात राहणाऱ्यांच्या संदर्भात हा त्रास अधिक होतो. हा प्रकार टाळण्यासाठी यापुढे अतिरिक्त पुरावा घेण्यावर भर दिला जाणार आहे. यासंदर्भात वाहन वितरकांना माहिती दिली जात आहे. रहिवासी पत्त्याची सतत्या पडताळणी करण्यासाठी हा बदल करण्यात आल्याचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी सांगितले.