शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

जि.प.त चौघे निलंबित

By admin | Updated: December 17, 2015 23:48 IST

हिंगोली : कामातील अनियमितता, बैठकांना गैरहजेरी आदी अनेक विषयांचा ठपका ठेवत वसमत तालुक्यातील तीन ग्रामसेवकांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबित केल आहे.

हिंगोली : कामातील अनियमितता, बैठकांना गैरहजेरी आदी अनेक विषयांचा ठपका ठेवत वसमत तालुक्यातील तीन ग्रामसेवकांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबित केल आहे. ग्रामसेवकांच्या मासिक बैठकीत वारंवार तक्रारी झाल्यानंतरही विविध बाबींचा आढावा सादर न करणे तीन ग्रामसेवकांना चांगलेच महागात पडले. कामांचे अभिलेख अद्यायावत करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांनाही केराची टोपली दाखविली जात होती. त्यांनी संबंधितांना निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. त्यात सोन्ना त. हट्टा येथील एस.एन. शिंदे, सावंगी बु. ब्राह्मणवाडा येथील ग्रामसेविका ए.बी.इंगळे, हयातनगर येथील ग्रामसेविका एस.एन. मुकाने यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. बैठकांना अनुपस्थिती, मुख्यालयी न राहणे, शौचालय बांधकाम, स्वच्छताविषयक कामे, दलित वस्ती, प्रिया सॉफ्ट, संग्राम कक्ष, मग्रारोहयोची कामे न करणे आदी विषयांचा ठपका ठेवण्यात आला आहे. (जि.प्र.)