शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
5
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
6
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
7
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
8
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
9
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
10
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
11
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
12
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
13
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
14
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
15
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
16
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
17
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
18
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
19
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
20
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...

उन्हाळी सुटीनिमित्त बसस्थानक, रेल्वेस्थानकात गर्दी

By admin | Updated: May 8, 2017 23:43 IST

जालना : उन्हाळी सुटी व दाट लग्न तिथीमुळे जालना बसस्थानक तसेच रेल्वेस्थानकात प्रवासी भारमान दुपटीने वाढल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : उन्हाळी सुटी व दाट लग्न तिथीमुळे जालना बसस्थानक तसेच रेल्वेस्थानकात प्रवासी भारमान दुपटीने वाढल्याचे चित्र आहे. विदर्भ तसेच पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहता जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. उन्हाळी सुटीनिमित्त अनेक कुटुंबे गावी जातात. सोबतच लग्नतिथी दाट असल्याने जालना बसस्थानकात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत प्रवाशांचे गर्दीने फुलून गेले आहे. प्रवासी भारमान वाढले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रवासी संख्या वाढली आहे. प्रवासी भारमान ६८ ते ७० वर गेले आहे. जालना बसस्थानकातून दिवसभरात सरासरी ८० बसेसे धावतात. सुमारे ३० ते ३५ हजार किमीचे अंतर दररोज कपले जात आहे. विशेषत: विदर्भाकडे जाणारी प्रवासी संख्या जास्त आहे. त्यामुळे या भागात चार बसेस जादा सोडण्यात येत आहे. सोबतच औरंगाबाद, सिल्लोड, सिंदखेराजा, बीड येथे शटल बस आहे. सोलापूर, पुणेसाठीही बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. जालना मध्यवर्ती बसस्थानक असल्याने प्रवासी भारमान वाढले आहे. जालना आगारप्रमुख एस.जी.मेहेत्रे म्हणाले, औरंगाबाद, सिल्लोड, सिंदखेडा राजा, बीड, बुलडाणा, सोलापूर विदर्भासाठी बसेसच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. प्रवाशांची गर्दी पाहता बसेस सोबतच फेऱ्याही वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लग्नासाठी आगाऊ बसेसची मागणी करण्यात आली आहे. या हंगामात वीस पेक्षा अधिक बसेसची नोंदणी होण्याचा विश्वास महामंडळातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.