शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

उन्हाळी सुटीनिमित्त बसस्थानक, रेल्वेस्थानकात गर्दी

By admin | Updated: May 8, 2017 23:43 IST

जालना : उन्हाळी सुटी व दाट लग्न तिथीमुळे जालना बसस्थानक तसेच रेल्वेस्थानकात प्रवासी भारमान दुपटीने वाढल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : उन्हाळी सुटी व दाट लग्न तिथीमुळे जालना बसस्थानक तसेच रेल्वेस्थानकात प्रवासी भारमान दुपटीने वाढल्याचे चित्र आहे. विदर्भ तसेच पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहता जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. उन्हाळी सुटीनिमित्त अनेक कुटुंबे गावी जातात. सोबतच लग्नतिथी दाट असल्याने जालना बसस्थानकात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत प्रवाशांचे गर्दीने फुलून गेले आहे. प्रवासी भारमान वाढले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रवासी संख्या वाढली आहे. प्रवासी भारमान ६८ ते ७० वर गेले आहे. जालना बसस्थानकातून दिवसभरात सरासरी ८० बसेसे धावतात. सुमारे ३० ते ३५ हजार किमीचे अंतर दररोज कपले जात आहे. विशेषत: विदर्भाकडे जाणारी प्रवासी संख्या जास्त आहे. त्यामुळे या भागात चार बसेस जादा सोडण्यात येत आहे. सोबतच औरंगाबाद, सिल्लोड, सिंदखेराजा, बीड येथे शटल बस आहे. सोलापूर, पुणेसाठीही बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. जालना मध्यवर्ती बसस्थानक असल्याने प्रवासी भारमान वाढले आहे. जालना आगारप्रमुख एस.जी.मेहेत्रे म्हणाले, औरंगाबाद, सिल्लोड, सिंदखेडा राजा, बीड, बुलडाणा, सोलापूर विदर्भासाठी बसेसच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. प्रवाशांची गर्दी पाहता बसेस सोबतच फेऱ्याही वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लग्नासाठी आगाऊ बसेसची मागणी करण्यात आली आहे. या हंगामात वीस पेक्षा अधिक बसेसची नोंदणी होण्याचा विश्वास महामंडळातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.