शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

उन्हाळ्यात आरोग्य विभागाने शिबिरे घ्यावीत

By admin | Updated: April 1, 2016 01:00 IST

जालना : शहरासह जिल्ह्यात उन्हाचा पारा चाळिशी गाठत आहे. कडक उन्हामुळे जनजीवन काहीअंशी विस्कळीत होत आहे. कडक उन्हाळा पाहता

जालना : शहरासह जिल्ह्यात उन्हाचा पारा चाळिशी गाठत आहे. कडक उन्हामुळे जनजीवन काहीअंशी विस्कळीत होत आहे. कडक उन्हाळा पाहता नागरिकांनी आरोग्याबाबत काळजी घेण्यासाठी शिबिराचे आयोजन करावे, जनजागृती करावी, असा सूर लोकमतने केलेल्या सर्व्हेक्षणातून निघाला. उन्हाळ्यात नागरिक आरोग्याबाबत जागरूक असतात का, या विषयावर प्रश्नावली माध्यमातून सर्व्हेक्षण करून नागरिकांचे मत जाणून घेण्यात आले. उन्हाळ्यात आरोग्याबाबत नागरिक जागरूक असतात का? यावर ६० टक्के नागरिक आम्ही जागरूक असल्याचे सांगून उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेत असल्याचे सांगतात. २० टक्के नागरिक काळजी घेण्याची गरज नाही असे मत व्यक्त करतात. तर १० टक्के नागरिकांना याबाबत काहीच माहीत नाही. आरोग्य विभाग जनजागृतीसाठी कमी पडतो का? या विषयावर ५५ टक्के नागरिक आरोग्य विभागावर खापर फोडतात. ३० टक्के नागरिक आरोग्य विभागाची बाजू घेत जनजागृती केली जाते असे म्हणतात तर १५ टक्के नागरिक तटस्थ आहेत. उन्हाळमुळे आरोग्यावर दुष्परिणाम टाळण्यासाठी आरोग्य विभागाने शिबिरे घ्यावीत का? या प्रश्नावर ८० टक्के नागरिक होय असे उत्तर देतात. पाच टक्के नागरिकांना शिबीर घेण्याची गरज वाटत नाही तर १५ टक्के नागरिक याबाबत अनभिज्ञ आहेत. (प्रतिनिधी)शहरासह जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढत आहे. यामुळे अबालवृद्धांचे उन्हामुळे हाल होत आहेत. आरोग्य विभागाने उन्हापासून बचाव करण्यासाठी काय करावे, काय करू नये अशी जागृती केल्यास नागरिकांना मार्गदर्शन मिळून आरोग्यावर होणारा परिणाम टाळतो. ४आरोग्य विभागाने उष्माघात रोखण्यासाठी काय करावे याचीही जागृती करण्याची मागणी बहुतांश नागरिकांनी केली. बहुसंख्य नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन विभागावर बोट ठेवून शीतपेयांसोबतच बर्फाची तपासणी होत नसल्याचे सांगितले.उन्हाळ्यातील शीतपेयांच्या दर्जाबाबत अन्न व प्रशासन विभाग सतर्क असतो का? या विषयावर १० टक्के नागरिकांना एफडीए सतर्क असते असे मानतात. ८० टक्के नागरिक एफडीए सतर्क नसल्याचे सांगतात. १० टक्के नागरिकांना या बाबत काहीच माहिती नाही.