शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
3
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
4
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
5
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
6
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
7
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
8
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
9
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
10
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
11
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
12
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
13
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
14
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
15
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
16
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
17
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
18
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
19
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
20
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

आत्महत्यांचे सत्र थांबेना

By admin | Updated: April 28, 2016 23:48 IST

औरंगाबाद : दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीमुळे मराठवाड्यातील शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत.

औरंगाबाद : दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीमुळे मराठवाड्यातील शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत असून, जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत ३३८ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली आहे. सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या असून तेथे ६० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या चार वर्षांपासून मराठवाडा दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहे. निसर्र्गाच्या लहरीपणामुळे वाया गेलेली पिके, बँकेकडून तसेच खासगी सावकारांकडून कर्ज काढून खते, बियाणांमध्ये गुंतविलेले भांडवल वाया गेले.मुलांचे शिक्षण, लग्न अशा विवंचनेमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्यावर्षी ११२० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावर्षी चार महिन्यांतच शेतकरी आत्महत्यांचा आकडा ३३८ वर पोहोचला आहे. बीडमध्ये सर्वाधिक ६० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्याखालोखाल औरंगाबाद जिल्ह्यात ५७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. १२९ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत देण्यात आली आहे. ११७ प्रकरणांत अजून मदत देण्याचा काहीही निर्णय झालेला नाही. ७५ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत.