शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

गटशेतीने बदलले शेतीचे अर्थकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:50 AM

शेतीसाठी लागणारे आवश्यक तंत्रज्ञान, योग्य मार्गदर्शन मिळाल्यास जालना शेतकरी एका एकरात २२ क्विंटल कापूस उत्पादन घेऊ शकतो, हे दाखवून दिले आहे जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात गटशेतीचा प्रयोग करणा-या देळेगव्हाण आणि अकोलदेव परिसरातील शेतक-यांनी.

बी.डी. सवडे ।लोकमत न्यूज नेटवर्कअकोला देव : शेतीसाठी लागणारे आवश्यक तंत्रज्ञान, योग्य मार्गदर्शन मिळाल्यास जालना शेतकरी एका एकरात २२ क्विंटल कापूस उत्पादन घेऊ शकतो, हे दाखवून दिले आहे जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात गटशेतीचा प्रयोग करणा-या देळेगव्हाण आणि अकोलदेव परिसरातील शेतक-यांनी.पारंपरिक शेतीला फाटा देऊन जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद तालुक्यातील शेतक-यांनी गटशेतीची कास धरली आहे. या प्रयोगाची सुरुवात २००० मध्ये झाली. घनसावंगी तालुक्यातील जिरडगाव येथील शेतक-यांनी एकत्र येऊन ४५० एकरांत निर्यातक्षम केशर आंबा आणि ६५० हेक्टरवर मोसंबी फळबागेची लागवड केली. हा प्रयोग प्रचंड यशस्वी ठरला. जिरडगावचा केशर आंबा थेट परदेशात निर्यात झाला. हा प्रयोग पाहण्यासाठी फळबाग तज्ज्ञ गटशेतीचे प्रवर्तक डॉ. भगवानराव कापसे यांनी अकोलादेव, देळेगव्हाण, नांदखेडा या भागातील शेतक-यांना जिरडगावला नेले. यातून प्रेरणा घेऊन या भागातील शेतक-यांनी अ‍ॅग्रो इंडिया गटशेती संघाची स्थापना केली. त्या माध्यमातून प्रत्येक गावात शेतक-यांचे गट तयार करून एका शेतक-याची गटप्रमुख म्हणून नियुक्ती केली. गटशेती करणारे शेतकरी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊ लागले. माती परीक्षण करून पिकांना नेमके कोणते घटक, किती प्रमाणात द्यायचे, हवामानातील बदल याचे अचूक मार्गदर्शन शेतक-यांना गटाच्या माध्यमातून मिळू लागले.