शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

गटशेतीने बदलले शेतीचे अर्थकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:50 IST

शेतीसाठी लागणारे आवश्यक तंत्रज्ञान, योग्य मार्गदर्शन मिळाल्यास जालना शेतकरी एका एकरात २२ क्विंटल कापूस उत्पादन घेऊ शकतो, हे दाखवून दिले आहे जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात गटशेतीचा प्रयोग करणा-या देळेगव्हाण आणि अकोलदेव परिसरातील शेतक-यांनी.

बी.डी. सवडे ।लोकमत न्यूज नेटवर्कअकोला देव : शेतीसाठी लागणारे आवश्यक तंत्रज्ञान, योग्य मार्गदर्शन मिळाल्यास जालना शेतकरी एका एकरात २२ क्विंटल कापूस उत्पादन घेऊ शकतो, हे दाखवून दिले आहे जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात गटशेतीचा प्रयोग करणा-या देळेगव्हाण आणि अकोलदेव परिसरातील शेतक-यांनी.पारंपरिक शेतीला फाटा देऊन जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद तालुक्यातील शेतक-यांनी गटशेतीची कास धरली आहे. या प्रयोगाची सुरुवात २००० मध्ये झाली. घनसावंगी तालुक्यातील जिरडगाव येथील शेतक-यांनी एकत्र येऊन ४५० एकरांत निर्यातक्षम केशर आंबा आणि ६५० हेक्टरवर मोसंबी फळबागेची लागवड केली. हा प्रयोग प्रचंड यशस्वी ठरला. जिरडगावचा केशर आंबा थेट परदेशात निर्यात झाला. हा प्रयोग पाहण्यासाठी फळबाग तज्ज्ञ गटशेतीचे प्रवर्तक डॉ. भगवानराव कापसे यांनी अकोलादेव, देळेगव्हाण, नांदखेडा या भागातील शेतक-यांना जिरडगावला नेले. यातून प्रेरणा घेऊन या भागातील शेतक-यांनी अ‍ॅग्रो इंडिया गटशेती संघाची स्थापना केली. त्या माध्यमातून प्रत्येक गावात शेतक-यांचे गट तयार करून एका शेतक-याची गटप्रमुख म्हणून नियुक्ती केली. गटशेती करणारे शेतकरी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊ लागले. माती परीक्षण करून पिकांना नेमके कोणते घटक, किती प्रमाणात द्यायचे, हवामानातील बदल याचे अचूक मार्गदर्शन शेतक-यांना गटाच्या माध्यमातून मिळू लागले.