शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

स्टुडंटस् फेडरेशनची लातुरात रॅली

By admin | Updated: March 24, 2016 00:45 IST

लातूर : स्टुडंटस् फेडरेशनच्या वतीने भगतसिंग, सुखदेव, राजगुरु या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी बुधवारी सायंकाळी ६ वाजता मशाली रॅली काढण्यात आली.

लातूर : स्टुडंटस् फेडरेशनच्या वतीने भगतसिंग, सुखदेव, राजगुरु या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी बुधवारी सायंकाळी ६ वाजता मशाली रॅली काढण्यात आली. हनुमान चौक, गंजगोलाई मार्गे परत गांधी चौकात ही रॅली मार्गस्थ झाली. प्रा.डॉ. विठ्ठल मोरे यांच्या हस्ते या रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. रॅलीमध्ये स्टुडंटस् फेडरेशनचे कार्यकर्ते, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गांधी चौकात या मशाल रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीचा प्रारंभ डॉ. विठ्ठल मोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी वैभव वाघ, बुद्धीसार शिखरे, प्रा.डी.पी. कांबळे, पूजा कांबळे, निखिल जाधव, डॉ. संजय मोरे, यादुल शेख, सुधाकर शिंदे, दत्ता चव्हाण यांची उपस्थिती होती.