शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

परभणीतील शेतकऱ्यांचा पाण्यासाठी ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:17 IST

ऊर्ध्व गोदावरी खोºयातील धरणांतून जायकवाडी धरणात तात्काळ पाणी सोडावे आणि मराठवाड्याच्या सिंचनाचे पाणी कपात करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी बुधवारी परभणीतील शेतकºयांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले.

ठळक मुद्दे वरच्या धरणांतून पाणी सोडा : पाणी कपातीचा निर्णय रद्द करा, परभणी जिल्ह्याला आवर्तने सोडण्याची मागणी

औरंगाबाद : ऊर्ध्व गोदावरी खोºयातील धरणांतून जायकवाडी धरणात तात्काळ पाणी सोडावे आणि मराठवाड्याच्या सिंचनाचे पाणी कपात करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी बुधवारी परभणीतील शेतकºयांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले.अखिल भारतीय किसान सभा परभणी जिल्हा कमिटीतर्फे हे ठिय्या आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी विलास बाबर, लिंबाजी कचरे, लक्ष्मीकांत साकुडकर, दीपक लिपणे, गोपाळ कुलकर्णी, रामकिशन खवळे, अनंतराव कच्छवे, अंकुश तवर, सुदामराव आंधळे, मुंजाजी काळे, रामप्रसाद कदम यांच्यासह तीस ते चाळीस शेतकरी आणि कामगारांंची उपस्थिती होती.२०१४ पासून परभणी जिल्ह्यासह मराठवाडा दुष्काळात होरपून निघत आहे. जायकवाडी प्रकल्पातून परभणी जिल्ह्याला सिंचनासाठी मिळणाºया ४२० दलघमी पाण्याची कपात करून शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे. १२ सप्टेंबर रोजी पाणी वाटपाचे फेरनियोजन करून शेतकºयांच्या सिंचनाचे पाणी कपात करून बीअर कंपन्यांच्या घशात पाणी घालण्याचा डाव आखल्याचा संताप यावेळी शेतकºयांनी व्यक्त केला. हा निर्णय रद्द करून परभणी जिल्ह्याला रबीसाठी चार पाणी पाळ्या आणि उन्हाळ्यात जनावरांच्या चाºयासाठी, पिण्यासाठी दोन आवर्तने सोडण्याची आग्रही मागणी शेतकºयांनी केली.जवळपास दोन तास शेतकºयांनी ठिय्या आंदोलन केले. सत्यता पडताळल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन शेतकºयांना देण्यात आले.बीअर कंपन्यांना पाणी देणे बंद कराजायकवाडी धरणासाठी सोडावे लागणारे पाणी नगर, नाशिक जिल्ह्यात अडवून धरल्याविषयी शेतकºयांनी संताप व्यक्त केला. या दोन जिल्ह्यांत बेकायदेशीररीत्या पाणी अडवले जाणार नाही, याचा बंदोबस्त करून पाणी जलाशयात सोडण्याची तरतूद करावी. मराठवाड्याच्या लाभक्षेत्रातील कालवे दुरुस्त करून पाण्याचे काटेकोर नियोजन करावे. दुष्काळाच्या नावाखाली पाणी आरक्षित करून बीअर कंपन्यांना पाणी देणे बंद करण्याची मागणीही करण्यात आली.

टॅग्स :WaterपाणीFarmer strikeशेतकरी संप