शहरं
Join us  
Trending Stories
1
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
2
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
3
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
4
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
5
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
6
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
7
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
8
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
9
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
10
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
11
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
12
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
13
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
14
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
16
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
17
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
18
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
19
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
20
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य

रस्त्यांवर अंधार कायम

By admin | Updated: October 9, 2014 00:51 IST

औरंगाबाद : शहरातील मुख्य रस्त्यांवरील पथदिवे बंद आहेत. दिवाळीचा सण जवळ येत आहे, तरीही पथदिव्यांकडे पालिका दुर्लक्ष करीत आहे.

औरंगाबाद : शहरातील मुख्य रस्त्यांवरील पथदिवे बंद आहेत. दिवाळीचा सण जवळ येत आहे, तरीही पथदिव्यांकडे पालिका दुर्लक्ष करीत आहे. पथदिव्यांसाठी ११२ कोटी रुपयांतून बीओटीवर मनपाने कं त्राट दिले आहे. मात्र, ते काम अजून कागदावरच आहे. एन-५, बजरंग चौक ते बळीराम पाटील चौक, औरंगपुरा ते बाराभाई ताजिया, शहागंज ते सिटीचौक, टिळकपथ ते गुलमंडी, निराला बाजार ते जि.प. मैदानापर्यंत या मुख्य रस्त्यांवरील अनेक पथदिवे बंद आहेत, तसेच पुंडलिकनगर ते गजानन महाराज मंदिर ते शिवाजी चौक, एन-१२ सिडको- हडकोतील रस्त्यांवर पथदिवे बंद आहेत. मनपाने ११२ कोटी रुपयांचे कंत्राट इलेक्ट्रॉन लायटिंग सिस्टीम्स प्रा.लि. आणि पॅरागॉन केबल इंडिया या संस्थेला दिले आहे. जुन्या विनवॉक कंपनीकडून सर्व पथदिवे सुरू करून घेतल्यानंतरच वरील कंपनी काम सुरू करील. मनपाने ११ नोव्हेंबरपर्यंत विनवॉक कंपनीला मुदत दिली आहे. शहरातील रस्ते दिवाळीमध्ये तरी प्रकाशमान होणार की नाही, हे पालिकेला सांगणे सध्या तरी अवघड आहे. आचारसंहितेमुळे सर्वांचे दुर्लक्ष आचारसंहितेमुळे बंद पथदिव्यांकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही. पदाधिकारी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आहेत, तर अधिकारी निवडणुकीच्या कामात आहेत. वॉर्डातील पथदिव्यांसाठी १३ ठेकेदार काम करतात. सिडको व शहरातील मुख्य रस्त्यांसाठी बीओटीवर कंत्राट देण्यात आले होते. सिडकोतील ५ हजार व शहरातील ५ हजार पथदिवे होते. बीओटीचा करार संपला आहे. सर्व पथदिवे बीओटीच्या कंत्राटदाराकडून सुरू करून घेतल्यानंतर सर्व यंत्रणा हस्तांतरित करून घेण्यात येईल. पथदिवे सुरू होत नाहीत, तोवर विनवॉककडून मनपा यंत्रणा ताब्यात घेणार नाही, असे विद्युत विभागाचे उपअभियंता पी.आर. बनसोडे यांनी सांगितले.