शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात राज्य सरकार बेफिकीर

By admin | Updated: May 19, 2015 00:47 IST

उस्मानाबाद : राज्यात शेतकऱ्यांचे धान्य कवडीमोल भावाने खरेदी केले जात असून, शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे आणि खत उपलब्ध करुन देण्यातही शासनाला अपयश आल्याचे सांगत

उस्मानाबाद : राज्यात शेतकऱ्यांचे धान्य कवडीमोल भावाने खरेदी केले जात असून, शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे आणि खत उपलब्ध करुन देण्यातही शासनाला अपयश आल्याचे सांगत, सेना-भाजप सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात बेफिकीर असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना केला.विखे-पाटील यांनी सोमवारी जिल्ह्यातील विविध गावांना भेटी दिल्या. त्यानंतर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष धीरज पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, लक्ष्मण सरडे, नितीन बागल आदींची उपस्थिती होती. आघाडी सरकार महाराष्ट्रात सत्तेवर असतानाही राज्यातील शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागले. मात्र त्यावेळी तत्कालीन सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. शासनाने खरीप, रबी हंगामातील पिकांच्या नुकसानीची भरपाई गारपिटीच्या अनुदानासह तात्काळ दिली. मात्र सेना-भाजपाचे सरकार सत्तेत आल्यानंतर शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कानाडोळा होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळेच शेतकरी आत्महत्येच्या घटना वाढत असल्याचे ते म्हणाले. सततची नापिकी आणि पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने बळीराजा कर्जबाजारी झाला आहे. मुलांचे शिक्षण, मुलींच्या लग्नासाठी हातावर पैसा नसल्याने त्याला नैराश्य आले आहे. ही बाब दुर्दैैवी असल्याचे सांगत, या सर्व प्रकाराला सेना-भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोपही विखे-पाटील यांनी यावेळी केला. जिल्हा पाणी टंचाईसह दुष्काळाने होरपळत असताना तसेच चाराटंचाई तीव्र असतानाही शासनाने एकही चारा छावणी सुरु केली नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.