शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

एसटीचा प्रवास सुरक्षित; मग ट्र्रॅव्हल्सला पसंती का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:02 IST

साहेबराव हिवराळे औरंगाबाद : प्रवासादरम्यान अधिकची दगदग आणि अनेक स्टॉपवर थांबल्यामुळे वेळेचा अपव्यय होतो. एसटीचा प्रवास ट्रॅव्हल्सच्या तुलनेत अधिक ...

साहेबराव हिवराळे

औरंगाबाद : प्रवासादरम्यान अधिकची दगदग आणि अनेक स्टॉपवर थांबल्यामुळे वेळेचा अपव्यय होतो. एसटीचा प्रवास ट्रॅव्हल्सच्या तुलनेत अधिक सुरक्षित असतो. पण वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी प्रवाशांकडून ट्र्रॅव्हल्सला पसंती दिली जात असल्याचे दिसून येत आहे.

कोरोना काळात एसटी चालक व वाहक अधिक प्रमाणात बाधित झाले होते. त्यामुळे शासनाने घातलेल्या निर्बंधांचे पालन करून एसटी प्रवास बंद करण्यात आला होता. त्यातही अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी ऑनलाइन अर्ज टाकून परवानगी मिळाल्यानंतरच प्रवास करता येत होता. परंतु त्याचा फायदा खाजगी प्रवासी वाहतूकदारांना मोठ्या प्रमाणात झाला आहे. आदळआपट, खडखड टाळण्यासाठी सुरक्षित प्रवास करण्याकरिता प्रवाशांनी खाजगी वाहनांना अधिक पसंती दिलेली आहे. एसटीचा प्रवास हा सुरक्षित असला तरी प्रवासी खाजगी प्रवासी वाहनांनी ओढलेले आहेत. प्रवाशांना लागणाऱ्या सेवा-सुविधा खाजगी प्रवासी वाहनांमध्ये पुरविलेल्या आहेत. त्यामुळे प्रवासी आराम गाडीत आराम करीत जातात. प्रवासातून आल्यावर खूप थकल्यासारखे वाटू नये म्हणून खबरदारी घेतलेली असते.

एसटीला स्पीड लॉक, ट्रॅव्हल सुसाट...

अपघाताच्या घटना घडामोडी होऊ नये म्हणून एसटी बसला स्पीड लॉक केले जाते. त्यामुळे एसटीच्या प्रवासातील प्रवाशांचा प्रवास सुखकर होतो. खाजगी प्रवासी बसला सुसाट वेग असतो त्यामुळे प्रवासी ठरलेल्या वेळेत पुणे, मुंबईमध्ये पोहोचतो. खाजगी बसला मात्र लाॅक लावलेले नसते.

आराम महत्त्वाचा की, सुरक्षित प्रवास....

- नोकरदारांना गैरसोय होऊ नये म्हणून खबरदारी घ्यावी लागते. तेव्हा खाजगी बसेसने प्रवास सोयीचा ठरतो. अनेकदा उशिरा पोहोचल्यामुळे कामाला सुट्टी मारावी लागते.

- अनिल भालेराव (प्रवासी)

- सामान्य नागरिकांना कोरोनामुळे प्रवास करण्यासाठी आजही भीती वाटते. परंतु नोकरी व शैक्षणिक कारणासाठी प्रवास हा गरजेचा आहे. महत्त्वाची कामे असल्यामुळे प्रवासात जास्त बसेस बदलण्याची गरज पडत आहे म्हणून खाजगी बसने प्रवास करतो.

- अशोक गडवे (प्रवासी)

सर्वांनाच सुरक्षित एसटी आवडते...

खाजगी बससेवेची वाहतूक होत असली तरी सुरक्षित प्रवास म्हणून आजही लोक एसटी लाच प्राधान्य देतात. अपघाताच्या घटना टाळण्यासाठी वेगमर्यादा असल्यामुळे वाहतूक सुरक्षित असते.

- अमोल आहिरे, एसटीचे विभागीय अधिकारी