शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

काळीपिवळीवरील बंदीने एसटी सुसाट

By admin | Updated: May 12, 2015 00:53 IST

औरंगाबाद : प्रवासी वाहतूक करणाऱ्या अडीच हजार काळीपिवळी टॅक्सी आणि सहा आसनी टमटमला (मिनीडोअर) शहरात प्रवेशबंदी घालण्याचा निर्णय पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी घेतला.

औरंगाबाद : प्रवासी वाहतूक करणाऱ्या अडीच हजार काळीपिवळी टॅक्सी आणि सहा आसनी टमटमला (मिनीडोअर) शहरात प्रवेशबंदी घालण्याचा निर्णय पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी घेतला. याचा सर्वाधिक फायदा एसटी महामंडळाला होत असून, विविध मार्गांवर बसफेऱ्या वाढविल्याने महामंडळाच्या उत्पन्नात भर पडत आहे.रस्त्यावर थांबून प्रवासी मिळविणाऱ्या काळीपिवळी जीप आणि सहा आसनी वाहनांमुळे वाहतुकीच्या कोंडीत भर पडते. ही बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी ४ मे रोजी प्रवासी वाहतूक करणारी सहा आसनी वाहने आणि काळीपिवळी जीप यांना शहरात प्रवेशबंदी घालणारा आदेश लागू केला आहे. या निर्णयानंतर महामंडळाने काळीपिवळी धावणाऱ्या मार्गांवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते. महामंडळाकडून फुलंब्री, खुलताबाद, पैठण, बिडकीन यासह विविध मार्गांवर बसगाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. फुलंब्री, बिडकीन, पैठण या मार्गांवर बसगाड्यांच्या जवळपास २८ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. काळीपिवळीवरील बंदीमुळे या मार्गांवर गेल्यावर्षाच्या तुलनेत जवळपास ६० हजार रुपयांनी उत्पन्नात वाढ झाली आहे. या मार्गांवर मागणीप्रमाणे बसगाड्यांमध्ये वाढ केली जाईल.-एस.एस. रायलवार, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी महामंडळ