शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

दुष्काळावर ७०० कोटी खर्च

By admin | Updated: June 14, 2016 23:53 IST

औरंगाबाद : मराठवाड्यात सतत चार वर्षांपासून पडणाऱ्या दुष्काळामुळे शासनाच्या तिजोरीवर त्याचा मोठा भार पडला आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात सतत चार वर्षांपासून पडणाऱ्या दुष्काळामुळे शासनाच्या तिजोरीवर त्याचा मोठा भार पडला आहे. पिण्याचे पाणी, चारा व इतर उपाययोजनांसाठी विभागात आॅक्टोबर २०१५ ते एप्रिल २०१६ या काळात ६०० कोटींचा तर मे व जून २०१६ या दोन महिन्यांतील संभाव्य निधी १०० कोटी असे ७०० कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे. चार वर्षांपासून दुष्काळ पडत असला तरी २०१४ पर्यंत झालेल्या पावसाळ्यानंतर टंचाईचे नियोजन करण्यासाठी ४ महिन्यांचा अवधी मिळत असे; परंतु २०१५ मध्ये पावसाळा संपताच आॅक्टोबरपासून टंचाई नियोजनासाठी खर्च करण्याची वेळ प्रशासनावर आली. चाराटंचाई आणि पिण्याचे पाणी या सुविधा देण्यासाठी शासनाला आजवर ६०० कोटी रुपयांचा निधी मराठवाड्यात द्यावा लागला. अजून दोन महिन्यांच्या नियोजनाचा निधी येणे बाकी आहे. यंदाचा मान्सून सुरू होऊन आठवडा झाला आहे. परंतु पिण्याच्या पाण्याचे टँकर कमी होत नाही. विभागातील बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत मान्सूनने हजेरी लावली आहे. मात्र उर्वरित जिल्हे अजून पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. साऱ्यांचेच डोळे आभाळाकडे लागले आहेत.पाण्यावर पाण्यासारखा खर्चमराठवाड्यातील ४ हजार गावांत ४ टँकरने पाणी आजही पुरविले जात आहे. टँकर व इतर योजनांसाठी एप्रिलपर्यंत २२७ कोटींचा खर्च झाला. १२७ कोटींचा निधी अजून येणे बाकी आहेत. ३४७ कोटींच्या खर्चाचे नियोजन विभागीय प्रशासनाने केले होते. मे व जून या दोन महिन्यांसाठी किमान १०० कोटींची संभाव्य मागणी असेल. चारा छावण्या २५० कोटी, टँकरवर ३४७ कोटींचा असे ५९७ कोटी आजवर खर्च झाले आहेत.