शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सौरदिव्यांचा प्रश्न लटकलेलाच

By admin | Updated: January 14, 2016 23:13 IST

हिंगोली : ई-निविदा झाल्यानंतरही जि.प.च्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सौरदिव्यांच्या योजनेला पालकमंत्र्यांच्या नावाखाली आलेल्या संदेशानंतर ‘खो’ बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हिंगोली : ई-निविदा झाल्यानंतरही जि.प.च्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सौरदिव्यांच्या योजनेला पालकमंत्र्यांच्या नावाखाली आलेल्या संदेशानंतर ‘खो’ बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र दुसरीकडे पदाधिकारी आक्रमक झाले असून झालेल्या प्रक्रियेनंतर प्रशासनाने या बाबींना महत्त्वच देवू नये, असे सांगितले जात आहे.एक कोटी रुपयांच्या निधीतून लोकवाटा भरल्यानंतर मागेल त्या गावास प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या निकषानुसार सौरदिवे देण्यात येणार आहेत. गतवर्षी सुरू झालेले या योजनेच्या निविदेचे काम या वर्षात पूर्ण झाले. मात्र तरीही प्रत्यक्षात ते अंतिम होण्यात अडचणींचा सामना करणे क्रमप्राप्त ठरत आहे. आता ही प्रक्रिया मध्येच थांबण्यासाठी पालकमंत्र्यांच्या नावाखाली आलेला तोंडी संदेश कारणीभूत ठरत असल्याचे सांगितले जात आहे. असाच प्रकार राहिला तर जि. प. तील कामेच होणे अवघड होणार आहे. त्यामुळे पदाधिकारीही आक्रमक झाले असून ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)