शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
3
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
4
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
5
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
6
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
7
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
8
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
9
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
10
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
11
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
12
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
13
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
14
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
15
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
16
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
17
'हीरामंडी'मधील या अभिनेत्रीला आला होता कास्टिंग काउचचा अनुभव, म्हणाली...
18
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
19
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठी, रायबरेलीतील उमेदवारांबाबत काय म्हणाल्या मनेका गांधी?
20
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी

गोगलगायींचा उपद्रव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:30 AM

पालम : तालुक्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसावर बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. मात्र या पिकांवर गोगलगायींचा उपद्रव वाढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम : तालुक्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसावर बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. मात्र या पिकांवर गोगलगायींचा उपद्रव वाढला आहे. निघालेले अंकूर गोगलगाय फस्त करीत आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.तब्बल एक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पालम तालुक्यात पाऊस झाला. साधारण झालेल्या पावसावर खरीपाच्या पेरण्यास शेतकऱ्यांनी सुरूवात केली. निम्या क्षेत्रावरील पेरणी आटोपली आहे. पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना आता मात्र गोगलगायीच्या उपद्रवाला सामोरे जावे लागत आहे. गोगलगायी शेतकऱ्यांना सळो की, पळो करून सोडत आहे. पेरणी झाल्यानंतर उगवलेले सोयाबिनचे अंकूर बाहेर पडताच गोगलगाय व तेलण्या कीड फस्त करीत आहेत. त्यामुळे पेरणीत तुटीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. शेतकरी गोगलगायीचा नायनाट करण्यासाठी विविध प्रकारची किटकनाशके वापरीत आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.