शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सिव सैलम शहरात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 01:01 IST

औरंगाबाद जिल्ह्यात डिजिटल इंडियाच्या कामाला आणखी गती देण्यासाठी खुद्द टेलिकम्युनिकेशन विभागाचे अतिरिक्त सचिव सिव सैलम शहरात दाखल झाले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘डिजिटल इंडिया’ हा केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण उपक्रम. याद्वारे प्रत्येक ग्रामपंचायतीला उच्चगतीची ब्रॉडबँड सेवा पुरविण्यात येणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात डिजिटल इंडियाच्या कामाला आणखी गती देण्यासाठी खुद्द टेलिकम्युनिकेशन विभागाचे अतिरिक्त सचिव सिव सैलम शहरात दाखल झाले आहेत. आज बीएसएनएलच्या विभागीय कार्यालयात बसून दिवसभर बैठका घेतल्या. या योजनेचे काम कसे चालले आहे, याची प्रत्यक्षात माहिती घेण्यासाठी उद्या, शनिवारी ते ग्रामीण भागाचा दौराही करणार आहेत.केंद्र सरकारच्या नॅशनल आॅप्टिक फायबर नेटवर्कच्या पहिल्या टप्प्यात औरंगाबाद जिल्ह्यातील ३६३ ग्रामपंचायतींची जोडणी करण्यात येणार आहे. बीएसएनएलने आजपर्यंत यातील १८१ ग्रामपंचायतींना अतिशय उच्चगतीची ब्रॉडबँड सेवा पुरविली आहे. याद्वारे सुमारे ८०० कि.मी.पेक्षा जास्त आॅप्टिकल फायबर केबल्स टाकल्या आहेत. येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत उर्वरित १८२ ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड सेवा पुरविण्यात येणार आहेत. यामुळे ग्रामीण भागात संचार क्रांती घडून येणार आहे. याशिवाय मोबाइल नेटवर्कचे अद्ययावतीकरण अंतर्गत जिल्ह्यात १५८ नवीन थ्री जी व आणि ४५ नवीन टू जी टॉवर उभारण्यात येत आहे. मोबाइल नेटवर्कच्या विस्तारानंतर कव्हरेज समस्येचे निराकरण होईल व डेटा स्पीड मोठ्या प्रमाणात वाढेल.