शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

मुंबई-लातूर एक्स्प्रेससाठी स्वाक्षरी मोहीम; एक लाख सह्यांचे निवेदन

By admin | Updated: May 2, 2017 23:46 IST

लातूर : रेल्वे बचाव कृती समितीच्या वतीने मुंबई-लातूर एक्स्प्रेससाठी स्वाक्षरी मोहीम राबविली जात असून, गेल्या दोन दिवसांत २५ हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आहेत.

लातूर : रेल्वे बचाव कृती समितीच्या वतीने मुंबई-लातूर एक्स्प्रेससाठी स्वाक्षरी मोहीम राबविली जात असून, गेल्या दोन दिवसांत २५ हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आहेत. लातूर शहरातील प्रत्येक प्रभागांतून नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जात आहेत. एक लाख सह्यांचे निवेदन रेल्वे मंत्र्यांना देऊन लातूरकरांच्या भावना कळविल्या जाणार आहेत. मुंबई-लातूर रेल्वेचे विस्तारीकरण बीदरपर्यंत झाले आहे. या विस्तारीकरणाला रेल्वे बचाव कृती समितीने तीव्र विरोध दर्शविला असून, रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले आहे. शिवाय, एकदिवसीय धरणे आंदोलनही करण्यात आले असून, आता स्वाक्षरी मोहीम राबविली जात आहे. सोमवारी ५ नंबर चौकात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.गांधी चौक, गंजगोलाई परिसरातही स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली असून, गेल्या दोन दिवसांत शहरातील २५ हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आहेत. ६ मेपर्यंत ही मोहीम राबवून एक लाख सह्यांचे निवेदन दिले जाणार असल्याची माहिती मोईज शेख यांनी दिली. (प्रतिनिधी)