शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
2
Air India Plane Crash in Ahmedabad : पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
3
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
4
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
5
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
6
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
7
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
8
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
9
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
10
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
11
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
12
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
13
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
14
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
15
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
16
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
17
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
18
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
19
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
20
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

५० टक्के अनुदानावर बियाणे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 23:31 IST

राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियान योजनेअंतर्गत कृषी विभागातर्फे ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम जिल्ह्यात ५० टक्के अनुदानावर हरभरा (१५ वर्षावरील वाण) व गहू बियाणे उपलब्ध करून दिले असून महाबीज मार्फत वितरण केले जात आहे. शेतकरीस्तरावर बियाणे बदल दरात वाढ करण्याच्या उद्देशाने उपअभियान हा घटक राबविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियान योजनेअंतर्गत कृषी विभागातर्फे ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम जिल्ह्यात ५० टक्के अनुदानावर हरभरा (१५ वर्षावरील वाण) व गहू बियाणे उपलब्ध करून दिले असून महाबीज मार्फत वितरण केले जात आहे. शेतकरीस्तरावर बियाणे बदल दरात वाढ करण्याच्या उद्देशाने उपअभियान हा घटक राबविण्यात येत आहे.महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळातर्फे हरभरा बियाणे ६० टक्के किंवा ४ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल, तसेच गहू बियाणे ५० टक्के किंवा १ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल, याप्रमाणे जे कमी असेल ते अनुदानित दराने शेतकºयांना परमीटद्वारे दिले जाईल. जवळच्या महाबीज वितरकाकडे पुरवठा केला जाईल. एका शेतकºयास एक एकर क्षेत्र मयार्देपर्यंत लाभ दिला जाईल. गावाची व लाभार्थ्यांची निवड कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकाºयांकडून केली जाईल. निवडलेल्या लाभार्थ्यांना कृषी विभागातर्फे बियाणे खरेदी करण्याचे परमीट दिले जाईल. निवड झालेल्या लाभार्थी शेतकºयांना सात-बारा उतारा, आधारकार्ड व मोबाईल क्रमांक संबंधित तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकाºयांकडे सादर करून परमीट घ्यावे. त्यात सर्वसाधारण प्रवर्ग ३५ टक्के, अनुसूचित जाती प्रवर्ग ३५ टक्के आणि अनुसूचित जमाती प्रवर्ग ३० टक्के याप्रमाणे निवड करण्यात येईल.हरभरा बियाणेसाठी तालुकानिहाय नियोजनाची आकडेवारी क्विंटलमध्ये : हिंगोली - १२५, कळमनुरी - १२९, वसमत - १२५, औंढा नागनाथ - १२५, सेनगांव - १२५ एकूण ६२९ तसेच गहु बियाणे क्विंटलमध्ये : हिंगोली - १०९, कळमनुरी - १०६, वसमत - १०६, औंढा नागनाथ - १०६, सेनगांव - १०६ एकूण ५३३ उर्वरित बियाण्याची उचल करावी. अधिक माहिती व परमीटसाठी कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले.