शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती परीक्षेची इयत्ता बदलली

By admin | Updated: May 13, 2016 00:07 IST

औरंगाबाद : महाराष्ट्र परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेत यंदापासून आमूलाग्र बदल केले आहेत. नवीन शैक्षणिक वर्षापासून ही परीक्षा इयत्ता ५ वी आणि इयत्ता ८ वीच्या मुलांसाठी राहील.

औरंगाबाद : महाराष्ट्र परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेत यंदापासून आमूलाग्र बदल केले आहेत. नवीन शैक्षणिक वर्षापासून ही परीक्षा इयत्ता ५ वी आणि इयत्ता ८ वीच्या मुलांसाठी राहील. विशेष म्हणजे या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांचे नापास अथवा पास असे वर्गीकरण न करता शिष्यवृत्तीसाठी पात्र अथवा अपात्र असे नमूद केले जाणार आहे. २०१६-१७ या नवीन शैक्षणिक वर्षापासून शिष्यवृत्ती परीक्षेत बदल करण्याचे धोरण शासनाने निश्चित केल्यामुळे मागील शैक्षणिक वर्षात (२०१५-१६) ही परीक्षा घेतली नव्हती. आतापर्यंत परीक्षा परिषदेच्या वतीने दरवर्षी इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते होती.नवीन शैक्षणिक वर्षापासून चौथीऐवजी पाचवी आणि सातवीऐवजी आठवीचे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र ठरतील. यापुढे पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना ही आता उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना या नावाने ओळखली जाणार आहे.या परीक्षेत जे विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले नाहीत, त्यांना नापास अथवा यशस्वी झालेल्यांचा पास, असा उल्लेख करण्यात येत होता. यापुढे विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण येऊ नये म्हणून शिष्यवृत्तीस पात्र अथवा अपात्र असा उल्लेख करून तशी नोंद गुणपत्रिकेतही केली जाणार आहे. याशिवाय परीक्षा पद्धतीतदेखील यंदापासून बदल करण्यात आले आहेत.