शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

नरेंद्र माेदींच्या हस्ते 'समृद्धी'चे उद्घाटन; नागपूर ते औरंगाबादपर्यंत करणार हवाई पाहणी?

By विकास राऊत | Updated: December 1, 2022 13:30 IST

नागपूर येथूनच ११ डिसेंबर रोजी ५२० किलोमीटर अंतराच्या महामार्गाचे लोकार्पण होणार आहे.

- विकास राऊतऔरंगाबाद : मुंबई ते नागपूर या ७२० किलोमीटरच्या समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटरच्या टप्प्याचे ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने तयारी सुरू केली असून, पंतप्रधान मोदी या मार्गाची किमान औरंगाबादपर्यंत हवाई पाहणी करण्याची शक्यता एमएसआरडीसीच्या वरिष्ठ सूत्रांनी वर्तविली.

नागपूर येथूनच ११ डिसेंबर रोजी ५२० किलोमीटर अंतराच्या महामार्गाचे लोकार्पण होणार आहे. अद्याप वरिष्ठ पातळीवरून काही सूचना नाहीत, मात्र तारीख निश्चित मानली जात आहे. लोकार्पणासाठी समिती स्थापन होईल. समितीमध्ये लोकार्पणाशी निगडित सर्व मुद्द्यांवर चर्चा होईल. हवाई पाहणीसाठी वेळ नसल्यास वाहनाने काही अंतरापर्यंत पंतप्रधान समृद्धीवरून प्रवास करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.

जिल्ह्यात ११२ कि.मी. लांबीचा समृद्धीचा ३४०० कोटींचा टप्पा लोकार्पणासाठी सज्ज आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. या महामार्गामुळे मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडला गेल्याने दोन विभाग काही तासांच्या अंतरावर येणार आहेत. राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या महामार्गाचे काम ३.४०० कोटींतून पूर्ण केले आहे. समृद्धी महामार्ग ७०१ कि.मी. लांबीचा असून, तो १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना जोडणार आहे. मुंबई ते नागपूर हे अंतर ७ ते ८ तासांवर येणार आहे. औरंगाबाद तालुक्यातील ३५ गावे, गंगापूर ११ गावे, वैजापूरमधील १५ गावांतील जमीन महामार्गासाठी संपादित केली आहे. जालना जिल्ह्यातील २५ गावांतील भूसंपादन झाले आहे.

१६ पॅकेजेसमध्ये महामार्गाचे काम१६ पॅकेजेसमध्ये महामार्गाचे काम झाले आहे. ८, ९ आणि १० ही तीन पॅकेज औरंगाबाद-जालन्यातील असून, त्यांचे काम पूर्ण झाले आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे जिल्ह्यातून हा महामार्ग गेला आहे.

जिल्ह्यातील ६१ गावांतून महामार्गऔरंगाबाद जिल्ह्यातील ६१ गावांतील जमीन या महामार्गासाठी संपादित करण्यात आली आहे. १,६०० कोटींच्या आसपास भूसंपादनाचा मावेजा देण्यात आला आहे. जिल्ह्यात हर्सूलजवळ इंटरचेंज आहे. बोगद्याचे कामदेखील पूर्ण झाले आहे. मध्यंतरी अपघातांचे प्रमाण वाढल्यामुळे वेगमर्यादा ताशी १५० कि.मी.वरून १२० केली आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गNarendra Modiनरेंद्र मोदीAurangabadऔरंगाबाद