शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
4
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
5
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
6
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
7
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
10
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
11
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
12
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
13
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
14
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
19
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
20
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!

संभाजी राजेंचा खरा इतिहास लपविला

By admin | Updated: February 12, 2015 00:56 IST

उस्मानाबाद : छत्रपती संभाजी महाराजांनी ३२ वर्षांच्या काळात चार ग्रंथ, चोवीस उपग्रंथ लिहिले. विशेष म्हणजे, वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी संस्कृतमध्ये दोन

उस्मानाबाद : छत्रपती संभाजी महाराजांनी ३२ वर्षांच्या काळात चार ग्रंथ, चोवीस उपग्रंथ लिहिले. विशेष म्हणजे, वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी संस्कृतमध्ये दोन ग्रंथ लिहिणाऱ्या संभाजी राजेंचे आठ भाषांवर प्रभूत्त्व होते. केवळ ज्ञानापुरताच विषय नव्हे तर तितकेच ते पराक्रमीही होते. त्यामुळेच औरंगजेबासारख्या महाबलाढ्य राजाला त्यांनी जेरीस आणले. मात्र, संभाजी महाराजांचा खरा इतिहास जाणीवपूर्वक पुढे येवू दिला गेला नसल्याची खंत यशवंत गोसावी यांनी व्यक्त केली. येथील मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शिवसप्ताहाचे दुसरे पुष्प गुंफताना ‘शिवपूत्र शंभू राजे’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, व्ही. व्ही. मोरे, मोहन उंबरे, इंद्रजीत जाधव, सतीश दंडनाईक, शरद जाधव, देवेंद्र कदम, राजाभाऊ पवार, अशोक बागल, इंद्रजीत देवकते आदींची उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून शंभू राजांनी आदर्श कारभार केला. आपल्याकडे महापुरूषांच्या कर्तृत्वाचा मोठा इतिहास आहे. मात्र, महापुरूषांच्या विचारांतून आपण नेमके काय शिकतो, याचा गांभिर्याने विचार करायला हवा, असे ते म्हणाले. वयाच्या तिसऱ्या वर्षी आई वारल्यानंतर वयाच्या सातव्या वर्षी रयतेसाठी गहान राहणारा हा राजा किती शौर्यवान असेल, याचा अंदाज येतो, असे सांगत छत्रपती शंभू महाराजांचा इतिहास नव्या पिढीने समजून घ्यायला हवा. असे झाल्यास जगाच्या पाठिवर आपली मुले कुठेही कमी पडणार नाहीत, असे ते म्हणाले. यावेळी अशितोष माने, बालवक्ता कृष्णा तवले, धनंजय देशमुख यांचा प्रा. गोसावी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. दरम्यान, गुरूवारी राज्यस्तरीय त्रैभाषिक कवी संमेलन होणार आहे. (प्रतिनिधी)