शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

कºहाळे कुटुंबियांवर दोन्ही मुले गेल्याने शोककळा

By admin | Updated: May 20, 2014 00:05 IST

हिंगोली : दोन्ही मुलांवर काळाने झडप घातल्याने चोरजवळा येथील कºहाळे कुटुंबियावर शोककळा पसरली आहे.

हिंगोली : दोन्ही मुलांवर काळाने झडप घातल्याने चोरजवळा येथील कºहाळे कुटुंबियावर शोककळा पसरली आहे. पाणावलेल्या डोळ्यांनी सोमवारी दुपारी हिंगोली तालुक्यातील चोरजवळा येथे या मुलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष म्हणजे कºहाळे कुटंबासारखेच जयराम दरोगे यांनाही दोनच मुले होती. हिंगोली तालुक्यातील चोरजवळा येथील कुंडलीक कºहाळे यांना मारोती (१४) आणि सोपान (१२) दोनच मुले होती. काही वर्षापूर्वी कामासाठी नाशिक येथे राहत असलेले कºहाळे कुटंूब नातेवाईकाच्या लग्नासाठी वाशिम जिल्ह्यातील सोडा येथे आले होते. तसेच वाशिम तालुक्यातील झोडगा येथील त्यांचे मावसभाऊ गणेश जयराव दरोगे (१६) व अनिकेत जयराम दरोगे (११) दोघे लग्नासाठीच आले होते. चौघेजण रविवारी सकाळी घराबाहेर पडले होते. दरम्यान शेतातील भूईमुगाच्या शेंगा खाल्यानंतर शेजारीच असलेल्या वाई सावळी येथील धरणात पोहण्यासाठी चौघे उतरले. एकालाही धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने चौघांचा बडून अंत झाला. सांयकाळपर्यंत घरी न परतल्यामुळे नातेवाईकांनी शोधाशोध केला असता या चौघांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. जयराम दरोगे आणि कुंडलीक कºहाळे यांच्या दोन्ही मुलांवर काळाने झडप घातल्याने नातेवाईंवर शोककळा पसरली. ग्रामस्थांनी मृतदेह पाण्याबाहेर काढल्यांतर वाशिम येथे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर सोमवारी दुपारी या मुलांवर चोरजवळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)