शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

ग्रामीण तहसीलदार ज्योती पवार यांचे पुन्हा निलंबन, ४० दिवसात दोनदा केली कारवाई

By विकास राऊत | Updated: August 25, 2023 11:56 IST

तहसीलदार ज्योती पवार यांचे पहिले निलंबन मॅटमुळे झाले होते रद्द

छत्रपती संभाजीनगर : जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामीण तहसीलदार ज्याेती पवार यांना शासनाने गुरूवारी दुसऱ्यांदा निलंबित केले.

फुलंब्री तालुक्यातील देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच्या सावंगी येथील १४० एकर जमिनीपैकी २० एकर जमीन समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात आली. उर्वरित ८० ते १२० एकर जमिनीतून महामार्गाच्या कामासाठी मुरूम उपसण्याच्या प्रकरणात ग्रामीण तहसीलदारांनी कारवाई न केल्याचा ठपका ठेवत पवार यांना ४० दिवसांत दुसऱ्यांदा निलंबित केले आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, विभागीय आणि जिल्हा प्रशासनाकडेही याबाबत कागदोपत्री जुळवाजुळव सुरू आहे. असे असतानाच गुरूवारी सायंकाळी पवार यांचे निलंबन आदेश आले.

पवार यांनी १ मार्च २०२१ रोजी ग्रामीण तहसीलदार पदाचा पदभार घेतला. तत्पूर्वी डिसेंबर २०२२ मध्ये उत्खननप्रकरणी लक्षवेधी झाली होती. जुलै २०२३ मध्ये पवार यांचे निलंबन झाल्यानंतर त्यांनी मॅटमधून स्थगिती मिळवली होती. दरम्यान, २०१६ पासून आजवर सात तहसीलदार बदलून गेले आहेत. सर्वांबाबत शासनाची काय भूमिका आहे, असा प्रश्न आहे. या प्रकरणी तहसीलदार पवार यांच्याशी संपर्क केला असता, त्या म्हणाल्या, गौण खनिज उत्खनन प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRevenue Departmentमहसूल विभाग