शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

वाळूज उद्योगनगरीत खड्ड्यांत हरवले रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 22:38 IST

वाळूज उद्योगनगरीतील जी.एचसहअनेक सेक्टरमध्ये खड्ड्यांत रस्ते हरवले असून, या खड्ड्यांमुळे वाहनधारक व उद्योजकांची डोकेदुखी वाढली आहे.

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील जी.एचसहअनेक सेक्टरमध्ये खड्ड्यांत रस्ते हरवले असून, या खड्ड्यांमुळे वाहनधारक व उद्योजकांची डोकेदुखी वाढली आहे. एमआयडीसी प्रशासनाकडून खड्डे बुजविण्यासाठी पुढे येत नसल्यामुळे उद्योजकात नाराजीचा सूर उमटत आहेत.

एमआयडीसी प्रशासनाकडून दोन-तीन वर्षांपूर्वी वाळूज औद्योगिक परिसरातील रस्त्याची कामे पूर्ण करण्यात आलेली आहे. आजघडीला औद्योगिक परिसरातील विविध सेक्टरमध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत.

वाळूज औद्योगिक परिसरातील कारखान्यातून तयार होणारा माल व साहित्य तसेच कच्च्या व पक्क्या मालाची ने-आण करण्यासाठी देशाच्या विविध भागांतून वाहने येतात. या परिसरात असलेल्या खड्डयांमुळे कंपनीत माल पोचविणाऱ्या तसेच कंपनीतील माल बाहेर घेऊन जाणाºया वाहनधारकांची गैरसोय होत आहे.

रात्रीच्या वेळी खड्डयाचा अंदाज येत नसल्यामुळे वाहने खड्डयांत आदळून नादुरुस्त होत आहेत. खड्डे बुजविण्याकडे एमआयडीसी प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे उद्योजक व वाहनधारकांत नाराजीचा सूर आहे.

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसीPotholeखड्डे