शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
3
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
4
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
5
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
6
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
8
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
9
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
10
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
11
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
12
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
13
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
14
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
15
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
16
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
17
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
18
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
19
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
20
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार

परमीटविनाच धावतात रिक्षा

By admin | Updated: May 8, 2017 23:29 IST

बीड : बारा ते पंधरा वर्षाहून अधिक वर्ष झालेल्या जुन्या वाहनांच्या धूरामुळे शहरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे.

व्यंकटेश वैष्णव । लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बारा ते पंधरा वर्षाहून अधिक वर्ष झालेल्या जुन्या वाहनांच्या धूरामुळे शहरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. आरटीओ कार्यालय व वाहतूक पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने विनापरमीट आॅटोरिक्षांवर कारवाई मोहीम सुरू केली होती. मात्र, मध्येच ही कारवाई थंडावली आहे.बीड जिल्ह्यात १२६० आॅटोरिक्षांना आरटीओ कार्यालयाचे परमीट आहे. याशिवाय आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबियांना दिलेल्या ४५ रिक्षांना आरटीओ कार्यालयाने परमीट दिलेले आहे. याशिवाय चालणाऱ्या आॅटोरिक्षा नियमबाह्य चालविल्या जात असल्याचे चित्र अंबाजोगाई वगळता इतर तालुक्यांत दिसते. १५ दिवसांपूर्वी वाहतूक पोलिसांच्या पुढाकाराने बीड शहरातील अवैध रिक्षांवर कारवाई मोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र, ही मोहीम २-४ दिवस चालल्यानंतर पुन्हा बंद झाली.१०-१२ वर्षे जुन्या झालेल्या रिक्षांमुळे शहरात मोठ्या प्रमाणात धूर प्रदूषण होत आहे. याचा शहरवासियांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. ज्या रिक्षांना आरटीओ कार्यालयाचे परमीट नाही (पिवळी पाटी) त्या रिक्षा घरगुती वापरासाठी म्हणून पासिंग करून घेतलेल्या आहेत. मात्र, सर्रास त्यातून प्रवासी वाहतूक केली जात आहे. मुंबई-पुणे येथील पासिंगच्या जुन्या आॅटोरिक्षा बीड शहरात मोठ्या प्रमाणात धावत आहेत. या रिक्षा जुन्या झाल्यामुळे प्रचंड प्रमाणात धूर प्रदूषण होते. याकडे आरटीओ कार्यालयाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे राहुल वाईकर यांनी केला.