शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
4
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
5
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
6
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
7
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
8
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
9
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
10
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
11
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
12
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
13
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
15
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
16
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
17
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
18
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
19
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
20
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालक सरसावले स्वच्छतेसाठी

By admin | Updated: June 8, 2014 00:56 IST

जालना :येथील बसस्थानक परिसरात प्रचंड घाणीचे साम्राज्य आहे.

जालना :येथील बसस्थानक परिसरात प्रचंड घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे रिक्षाचालकांसह प्रवासी व सामान्य नागरिकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळेच रिक्षाचालक-मालक संघटनेच्या वतीने पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.या परिसरातील हॉटेलचालक, दुकानदारांसह पालिकेतील सफाई कामगार याच परिसरात कचरा व घाण आणून टाकतात. प्रवासी बसस्थानकाच्या आवारातच उघड्यावर लघुशंका करतात. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यातच पार्कींगची सुविधा नसल्यामुळे रिक्षा चालकही बाहेर पार्किंग करत आहेत. त्यामुळे नेहमीच वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.या परिसरातील घाण तात्काळ साफ करण्यात यावी, अन्यथा रास्ता रोको, उपोषण, रिक्षा बंद अशाप्रकारे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रिक्षाचालक दिलीप सावजी, अन्वर, शकील, वसीम, अशोक म्हस्के, आहेर मामा, कदम, उस्मान, माऊली, सुभाष, जावेद, अहेमद, फारूख चाऊस, झिया, राधाकिशन, मच्छिंद्र खरात व परिसरातील रिक्षाचालकांच्या वतीने देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)पालिकेला निवेदनबसस्थानकासह शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले आहेत. नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शहराची स्वच्छता करावी, या मागणीसाठी रिक्षाचालक-मालक संघटनेच्या वतीने पालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.