शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

भाताची गोडी वाढली, वरण बेचव बनले

By admin | Updated: January 7, 2015 01:06 IST

औरंगाबाद : यंदा वर्षभराचा बासमती तांदूळ खरेदी केला असे कोणी म्हटले तर आपल्या भुवया उंचाविण्याची गरज नाही. कारण, बासमती सध्या सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल या दरात विकला जात आहे.

औरंगाबाद : यंदा वर्षभराचा बासमती तांदूळ खरेदी केला असे कोणी म्हटले तर आपल्या भुवया उंचाविण्याची गरज नाही. कारण, बासमती सध्या सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल या दरात विकला जात आहे. मात्र, डाळींचे भाव कडाडल्याने त्या खरेदीसाठी खिसा सैल करावा लागणार आहे. मागील तीन वर्षांपासून बासमतीच्या दराने किलोमागे शंभरी गाठल्याने बासमती श्रीमंतांचा तांदूळ बनला होता. मात्र, यंदा इराण, इराकमधून बासमतीची आयातच बंद झाल्याने उच्च प्रतीचा बासमती ग्रामीण भागापर्यंत विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. बासमतीचे दर एवढे गडगडले की, सेला बासमती ३२ रुपये प्रतिकिलो विकला जात आहे. मागील वर्षी १३० रुपयांत विक्री झालेला पंजाब व हरियाणातील शुद्ध बासमती सध्या ९० रुपये किलोने विकला जात आहे. राजस्थानचा बासमती ७० रुपयांवरून ४० रुपयांपर्यंत खाली उतरला आहे. ९५ रुपये विक्री होणारा पुसा बासमती सध्या ६० किलोने विक्री होत आहे. बासमतीचे दर घसरल्याने अन्य तांदळांचे भावही कमी झाले. किलोमागे १५ ते २० रुपयांपर्यंत कमी होऊन अंबेमोहर ४५ ते ५० रुपये, काली मूँछ ४५ ते ५० रुपये, कोलम ४४ ते ४८ रुपये प्रतिकिलो विकला जात आहे. तांदळाचे व्यापारी जगदीश भंडारी यांनी सांगितले की, तांदळाच्या ५० पेक्षा अधिक व्हरायटी बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. ३२ ते ९० रुपयांदरम्यान बासमती मिळत असल्याने ग्राहक अंबेमोहर, कोलम, काली मूँछऐवजी बासमती खरेदी करणे पसंत करीत आहेत.