शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
7
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
8
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
9
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
10
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
11
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
12
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
13
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
14
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
15
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
18
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
19
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
20
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...

भाताची गोडी वाढली, वरण बेचव बनले

By admin | Updated: January 7, 2015 01:06 IST

औरंगाबाद : यंदा वर्षभराचा बासमती तांदूळ खरेदी केला असे कोणी म्हटले तर आपल्या भुवया उंचाविण्याची गरज नाही. कारण, बासमती सध्या सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल या दरात विकला जात आहे.

औरंगाबाद : यंदा वर्षभराचा बासमती तांदूळ खरेदी केला असे कोणी म्हटले तर आपल्या भुवया उंचाविण्याची गरज नाही. कारण, बासमती सध्या सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल या दरात विकला जात आहे. मात्र, डाळींचे भाव कडाडल्याने त्या खरेदीसाठी खिसा सैल करावा लागणार आहे. मागील तीन वर्षांपासून बासमतीच्या दराने किलोमागे शंभरी गाठल्याने बासमती श्रीमंतांचा तांदूळ बनला होता. मात्र, यंदा इराण, इराकमधून बासमतीची आयातच बंद झाल्याने उच्च प्रतीचा बासमती ग्रामीण भागापर्यंत विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. बासमतीचे दर एवढे गडगडले की, सेला बासमती ३२ रुपये प्रतिकिलो विकला जात आहे. मागील वर्षी १३० रुपयांत विक्री झालेला पंजाब व हरियाणातील शुद्ध बासमती सध्या ९० रुपये किलोने विकला जात आहे. राजस्थानचा बासमती ७० रुपयांवरून ४० रुपयांपर्यंत खाली उतरला आहे. ९५ रुपये विक्री होणारा पुसा बासमती सध्या ६० किलोने विक्री होत आहे. बासमतीचे दर घसरल्याने अन्य तांदळांचे भावही कमी झाले. किलोमागे १५ ते २० रुपयांपर्यंत कमी होऊन अंबेमोहर ४५ ते ५० रुपये, काली मूँछ ४५ ते ५० रुपये, कोलम ४४ ते ४८ रुपये प्रतिकिलो विकला जात आहे. तांदळाचे व्यापारी जगदीश भंडारी यांनी सांगितले की, तांदळाच्या ५० पेक्षा अधिक व्हरायटी बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. ३२ ते ९० रुपयांदरम्यान बासमती मिळत असल्याने ग्राहक अंबेमोहर, कोलम, काली मूँछऐवजी बासमती खरेदी करणे पसंत करीत आहेत.