शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती- लोणीकर

By admin | Updated: May 19, 2015 00:46 IST

जालना : जलयुक्त शिवार अभियान शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. ही कामे झाल्यामुळे गावातच व परिसरात पडणाऱ्या पावसाचे पाणी त्या-त्या ठिकाणाच्या जमिनीत जिरविल्या जाणार असून

जालना : जलयुक्त शिवार अभियान शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. ही कामे झाल्यामुळे गावातच व परिसरात पडणाऱ्या पावसाचे पाणी त्या-त्या ठिकाणाच्या जमिनीत जिरविल्या जाणार असून, जमिनीतील पाणी पातळी वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन आर्थिक स्थैर्य येईल व जीवनात आपोआप क्रांती घडेल, असे मत पाटोदा ता. मंठा येथील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नदी खोलीकरण व रूंदीकरण कामाचे उदघाटन प्रसंगी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले.यावेळी उपविभागीय अधिकारी अरविंद लोखंडे, तहसीलदार छाया पवार, भाऊसाहेब कदम, अंकुशराव अवचार, गणेश खवणे, कैलास बोराडे, भाऊसाहेब गोरे, बी.डी. पवार, कल्याण खरात, संजय गायकवाड आदींची उपस्थिती होती.पुढे बोलताना पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे पाणी सिंचन करण्याची व्यवस्था नाही त्यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या वर्षापासून पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाची अनियमितता असल्यामुहे वेळेत पाऊस झाला नाही. त्यामुळे मराठवाड्यासह जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.ही परिस्थिती बदलून टाकण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध कामे करून ग्रामीण भागात पावसाचे पाणी जिरविण्याचा विशेष प्रयत्न केला जात आहे. याद्वारे जमिनीत पाण्याची पातळी वाढणार असून, उत्पादनातही वाढ होऊ शकेल, असेही लोणीकर यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)