शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

एकाच अधिकाऱ्यावर जिल्ह्याचा कारभार

By admin | Updated: July 29, 2015 00:50 IST

सोमनाथ खताळ ,बीड येथील अन्न प्रशासन कार्यालयात केवळ एकच अन्न सुरक्षा अधिकारी असल्याने कामाचा ताण वाढला आहे. इतर पदे रिक्त असून

सोमनाथ खताळ ,बीड येथील अन्न प्रशासन कार्यालयात केवळ एकच अन्न सुरक्षा अधिकारी असल्याने कामाचा ताण वाढला आहे. इतर पदे रिक्त असून, दोन महिन्यांपूर्वी रायगडहून बदली होऊन आलेले सहायक आयुक्त यांनी रुजू झाल्याच्या दिवसापासूनच रजा टाकली आहे. तब्बल दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही ते अद्यापही कार्यालयाकडे फिरकलेले नाहीत. त्यामुळे विविध अवैध धंदे वाढलेत. अन्न प्रशासन कार्यालयात सहायक आयुक्तासह तीन अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची पदे आहेत. मात्र, या कार्यालयाला नेहमीच अधिकाऱ्यांची कमतरता भासत आली. यापूर्वी दोन अन्न सुरक्षा अधिकारी होते. त्यातील देवानंद वीर यांची दोन महिन्यांपूर्वी बदली झाली. त्यानंतर दुसरे अन्न सुरक्षा अधिकारी सागर तेरकर यांच्याकडे सहायक आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला. तर एका अन्न सुरक्षा अधिकाऱ्याची जागा अनेक वर्षांपासून रिक्तच आहे. ४ जूनला अनिल राठोड हे रायगडहून बीडला सहायक आयुक्त म्हणून रूजू झाले. परंतु तेंव्हापासून आजपर्यंत ते कार्यालयाकडे फिरकले नाहीत. ते आजारी रजेवर गेले असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे अवैध धंद्यांवर कारवाईसाठी अन्न प्रशासनाकडे मनुष्यबळ नसल्याचे दिसते.