शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

एकाच अधिकाऱ्यावर जिल्ह्याचा कारभार

By admin | Updated: July 29, 2015 00:50 IST

सोमनाथ खताळ ,बीड येथील अन्न प्रशासन कार्यालयात केवळ एकच अन्न सुरक्षा अधिकारी असल्याने कामाचा ताण वाढला आहे. इतर पदे रिक्त असून

सोमनाथ खताळ ,बीड येथील अन्न प्रशासन कार्यालयात केवळ एकच अन्न सुरक्षा अधिकारी असल्याने कामाचा ताण वाढला आहे. इतर पदे रिक्त असून, दोन महिन्यांपूर्वी रायगडहून बदली होऊन आलेले सहायक आयुक्त यांनी रुजू झाल्याच्या दिवसापासूनच रजा टाकली आहे. तब्बल दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही ते अद्यापही कार्यालयाकडे फिरकलेले नाहीत. त्यामुळे विविध अवैध धंदे वाढलेत. अन्न प्रशासन कार्यालयात सहायक आयुक्तासह तीन अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची पदे आहेत. मात्र, या कार्यालयाला नेहमीच अधिकाऱ्यांची कमतरता भासत आली. यापूर्वी दोन अन्न सुरक्षा अधिकारी होते. त्यातील देवानंद वीर यांची दोन महिन्यांपूर्वी बदली झाली. त्यानंतर दुसरे अन्न सुरक्षा अधिकारी सागर तेरकर यांच्याकडे सहायक आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला. तर एका अन्न सुरक्षा अधिकाऱ्याची जागा अनेक वर्षांपासून रिक्तच आहे. ४ जूनला अनिल राठोड हे रायगडहून बीडला सहायक आयुक्त म्हणून रूजू झाले. परंतु तेंव्हापासून आजपर्यंत ते कार्यालयाकडे फिरकले नाहीत. ते आजारी रजेवर गेले असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे अवैध धंद्यांवर कारवाईसाठी अन्न प्रशासनाकडे मनुष्यबळ नसल्याचे दिसते.