शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

साडेसात लाख शेतकऱ्यांना भरपाई

By admin | Updated: January 15, 2015 00:12 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून खरीप पिकांची नुकसान भरपाई आल्याने बळीराजा सुखावला आहे. यामध्ये साडेसात लाख शेतकऱ्यांना खरीपाचे अनुदान मिळणार आहे

व्यंकटेश वैष्णव , बीडदुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून खरीप पिकांची नुकसान भरपाई आल्याने बळीराजा सुखावला आहे. यामध्ये साडेसात लाख शेतकऱ्यांना खरीपाचे अनुदान मिळणार आहे. पुढील आठवड्यात जिल्ह्य बँकेतून शेतकऱ्यांना पैसे वाटप करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.जिल्ह्यातील खरीप पिके पावसा अभावी वाया गेले. यामुळे बळीराजा अर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना दुष्काळात मदतीचा हात देण्याच्या दुष्टीकोणातून शासनाने खरीप पिकांच्या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यातील ७ लाख ८५ हजार ४७२ शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.बीड जिल्ह्यात १४०४ गावे आहेत. या सर्व गावातील खरीपाच्या पिकांची पहाणी करण्यासाठी महिनाभरापूर्वी केंद्राचे एक पथक आले होते. यानुसार जिल्ह्यातील ७ लाख ८५ हजार ४७२ शेतकऱ्यांसाठी १४२ कोटी रूपयांचे अनुदान आले आहे. दोन हेक्टर पर्यंतच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांचे अनुदान जिल्हा बँकेतून वाटप होणार आहे. ११ तालुक्यातील संबंधीत तहसिलदारांच्या मार्फत ज्या-त्या गावातील लाभार्थी शेतकऱ्यांची अनुदान यादी ग्राम पंचायतीच्या सूचना फलकावर डकविण्याची प्रक्रीया सुरू आहे. अनुदान देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांच्या यादीवर ज्यांचा आक्षेप असेल त्यांनी तहसिलदार यांच्याकडे चार दिवसात तक्रार करण्यासाठी अवधी दिला आहे़बीड जिल्हयात मागील तीन वर्षापासून शेतकऱ्यांवर आस्मानी संकटाची मालीका सुरू आहे. यामध्ये २०११-१२ मध्ये १८९ कोटी रूपयांचे लाल्याचे अनुदान शेतकऱ्यांना आले होते. याशिवाय २०१४ मध्ये फेबु्रवारी दरम्यान गारपीठ झाली होती. यात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. यासाठी १०० कोटी रूपयांचा निधी आला होता.जिल्ह्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. ४यात ६ लाख ५१ हजार २४१ शेतकरी अल्पभूधारक तर १ लाख ३४ हजार २३१ शेतकरी बहू भूधारक आहेत़भरपाई अशी़़़़बागायती९००० प्रति हेक्टरजिरायती४५०० प्रति हेक्टरफळपिक१२००० प्रति हेक्टर