शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

सामाजिक भान ठेवून कर्ज प्रकरणे निकाली काढा : अप्पर जिल्हाधिकारी

By admin | Updated: March 18, 2017 00:02 IST

लातूर : बँकाकडे पाठविलेले कर्ज प्रस्ताव मंजूर केले जात नाहीत़ दिलेले उद्दिष्ट बँका पाळत नाहीत, अशी खंत महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली़

लातूर : बचत गटांसह विविध महामंडळांनी बँकाकडे पाठविलेले कर्ज प्रस्ताव मंजूर केले जात नाहीत़ दिलेले उद्दिष्ट बँका पाळत नाहीत, अशी खंत महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली़ दरम्यान, बँकांनी सामाजिक व मानवतेचे भान ठेवून कर्जप्रकरणे तत्काळ निकाली काढावीत, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी पुरूषोत्तम पाटोदेकर यांनी दिले़ जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय बँकर्स समितीची बैठक शुक्रवारी झाली, या बैठकीत ते बोलत होते़ बैठकीला जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी महेशकुमार मेघमाळे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अरूण महाजन, नाबार्डचे प्रतिनिधी एस़बी़ पाचपिंडे, जिल्हा उपनिबंधक वांगे व विविध बँक व्यवस्थापकांची उपस्थिती होती़ शासनाने विविध महामंडळाच्या माध्यमातून विविध प्रवर्गातील लोकांच्या उन्नतीसाठी योजना हाती घेतल्या आहेत, अशा योजनांकडे बँकांनी मानवतावाद दृष्टिकोन ठेवून बघितले पाहिजे़ महामंडळाकडून आलेल्या कर्जप्रकरणाचा त्वरित निकाल लावला पाहिजे़ २०१६-१७ मध्ये सामाजिक घटकांतर्गत बँकांना उद्दिष्ट देण्यात आले़ परंतु, उद्दिष्टांची पूर्तता झाली नाही़ २४ मार्चपर्यंत उद्दिष्टपूर्ती करून तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला द्यावा, असे निर्देशही अप्पर जिल्हाधिकारी पुरूषोत्तम पाटोदेकर यांनी या बैठकीत बँक अधिकाऱ्यांना दिले़