शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

साडेतीन महिन्यांत ३११ तक्रारी प्राप्त

By admin | Updated: May 20, 2014 01:13 IST

उस्मानाबाद : सर्वसामान्यांसाठी हितावह मानल्या जाणार्‍या अन्न सुरक्षा योजनेस जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे.

 उस्मानाबाद : सर्वसामान्यांसाठी हितावह मानल्या जाणार्‍या अन्न सुरक्षा योजनेस जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. या योजनेसंदर्भात नागरिकांच्या असलेल्या तक्रारी दूर करण्याच्या उद्देशाने प्रशासनाच्या वतीने पुरवठा विभागात जिल्हा तक्रारण निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या समितीकडे गेल्या साडेतीन महिन्यांत तब्बल ३११ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यापैकी १७० तक्रारीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयक ५ जुलै २०१३ पासून लागू केले आहे. तर जिल्ह्यातील १ फेब्रुवारी २०१४ पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने लाभार्थी निवडीची प्रक्रिया हाती घेतली आहे. या योजनेअंतर्गत दर महिन्याला प्रति व्यक्ती पाच किलो गॅ्रम धान्य मिळणार आहे. यामध्ये तीन रुपये किलो तांदूळ, दोन रुपये किलो गहू असे विविध धान्य मिळत आहेत.या शिवाय अन्य सवलती दिल्या जात आहेत. या योजनेबाबत नागरिकांच्या तक्रारी दूर करण्यासाठी जिल्हा तक्रार निवारण अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत वितरित होणार्‍या अन्नधान्याबाबत किंवा इतर तक्रारींचे निवारण करण्यासाठी ही समिती कार्यरत आहे. अन्न सुरक्षा विधेयक सुरु झाल्यापासून जिल्ह्यात ३११ तक्रारी या समितीकडे दाखल झाल्या आहेत. त्यापैैकी १८१ तक्रारीची तपासणी करण्यात येऊन १७० तक्रारीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली तर १४१ तक्रारी शिल्लक असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)