शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

मराठवाड्याचा दुष्काळ दूर होणारच कारण,' मोदी है तो मुमकिन है'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 16:17 IST

६४ हजार किलोमीटर पाईपलाईनने साकारणार 'वॉटरग्रीड'

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी येथे वॉटरग्रीडच्या माध्यमातून काम सुरु आहे. यातील औरंगाबाद आणि जालना येथे ग्रीडच्या निवडा निघाल्या आहेत. अनेकजण विचारतात यासाठी खूप पैसा लागेल हे कस शक्य आहे. मात्र, मराठवाडा दुष्काळ मुक्त होणारच कारण, 'मोदी है तो मुमकिन है' असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते ऑरिक सिटी लोकार्पण आणि महिला बचत गट मेळाव्यात बोलत होते.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मराठवाड्यातील औरंगाबाद आणि जालना हे आता औद्योगिक चुंबक म्हणून जागतिक स्तरावरील उद्योगांना आकर्षित करत आहेत. येणाऱ्या काळात येथे मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक होईल. तसेच मागील चार वर्षांपासून मराठवाड्यातील दुष्काळ वॉटर ग्रीडच्या माध्यमातून नष्ट होईल. यासाठी ६४ हजार किलोमीटरची पाईपलाईन टाकून कोकणातून पाणी आणण्यात येईल. या माध्यमातून मराठवाड्यातील प्रत्येक खेड्यात फिल्टरचे पाणी येईल असेही ते यावेळी म्हणाले.

५० औद्योगिक पार्क मध्ये ३० टक्के जागा बचत गटांना राखीव ठेवले आहेत. बचत गटांना दिलेला पैसा १०० टक्के परत येतो. बचत गटांसाठी ३०० कोटींची गुंतवणूक करण्यात येईल अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदीAuric Cityऔरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटी