शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

महानगरपालिकेचा कारभार रामभरोसे

By admin | Updated: July 14, 2014 00:59 IST

परभणी : येथील महानगरपालिका अस्तित्वात येऊन तीन वर्षे होऊन गेली आहेत़ परंतु, मनपाचा कारभार ढिसाळ झाला आहे़ पंधरा दिवसांपासून मनपा आयुक्त रजेवर गेले आहेत़

परभणी : येथील महानगरपालिका अस्तित्वात येऊन तीन वर्षे होऊन गेली आहेत़ परंतु, मनपाचा कारभार ढिसाळ झाला आहे़ पंधरा दिवसांपासून मनपा आयुक्त रजेवर गेले आहेत़ या पदाचा कारभार कोणालाही दिला नाही़ त्यामुळे मनपाच्या कारभारावर कोणाचेच नियंत्रण राहिले नाही, असा आरोप मनपा विरोधी पक्षनेते भगवान वाघमारे यांनी केला.शहराची लोकसंख्या ३ लाखापर्यंत आहे़ परंतु, महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यास अपयश आले आहे़ सध्या मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू असताना पथदिवे बंद आहेत़ पाणीपुरवठा व्यवस्था ढासाळली आहे़ त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ तसेच मनपातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे त्या जागी नवीन अधिकारी आलेच नाहीत़ रिक्त जागांमुळे कामांचा खोळंबा झाला आहे़ शहरातील घरकुल योजनेसाठी निधी असूनही कामे पूर्ण झाली नाहीत, अशा अनेक समस्या असतानाही सत्ताधारी पदाधिकारी व प्रशासनाचे याकडे लक्ष नाही, अशी खंत मनपा विरोधी पक्षनेते भगवान वाघमारे यांनी व्यक्त केली़ तसेच पाणीपुरवठा, नगररचना कर अधीक्षक, यांत्रिकी या विभागात शहराच्या गरजा पुरविण्याकरिता कोणताही अधिकारी उपलब्ध नाहीत़ यामुळे परभणी शहर महानगरपालिकेची अवस्था रामभरोसे झालेली आहे़, असे मनपाचे विरोधी पक्षनेते भगवान वाघमारे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)अर्ध्या शहरातील पथदिवे बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे़ घंटागाड्या दुरुस्ती अभावी शहराची स्वच्छता होत नसल्याने जागोजागी घाणीचे साम्राज्य पसरले आहे़ त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे़ पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा