शहरं
Join us  
Trending Stories
1
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
2
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
3
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
4
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
5
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
6
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
7
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
8
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
9
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
10
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
11
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
12
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
13
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
14
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
15
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
16
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
17
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
18
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
19
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
20
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  

पुरंदरेंचे उदात्तीकरण करणाऱ्या राज ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागावी - श्रीमंत कोकाटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 15:14 IST

राज ठाकरे यांच्या सभेला विरोध नाही, चुकीच्या विचारांना विरोध असेल

औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता यांची बदनामी करणाऱ्या जेम्स लेनचा खरा 'ब्रेन' बाबासाहेब पुरंदरे आहेत. अन् अशा पुरंदरेंचे राज ठाकरे हे सतत समर्थन करतात, हे आक्षेपार्ह आहे. शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांना कायम मदत करणाऱ्या राज ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी जेष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे. त्यांनी आज शहरातील पत्रकारांशी संवाद साधला.

राज ठाकरे यांनी 'मशिदींवरील भोंगा हटाव' मोहीम सुरु केल्यानंतर औरंगाबादमध्ये १ मे रोजी सभा घेण्याचे जाहीर केले आहे. सभेला विरोध आणि समर्थन दोन्ही वाढत जात असल्याने सध्या राजकीय वातावरण तापले आहे. यातच राज ठाकरे यांनी मागील सभेत दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला होता. जेम्स लेन, बाबासाहेब पुरंदरे आणि शिवाजी  महाराजांची बदनामी यावर जेष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेला आज पत्रकार परिषदेतून विरोध दर्शवला आहे. जेम्स लेन यांचे खरे 'ब्रेन' बाबासाहेब पुरंदरे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांची बदनामी करणाऱ्या पुरंदरे यांचे राज ठाकरे यांनी कायम समर्थन केले आहे. लेनला मदत करणाऱ्या डॉ. श्रीकांत भोवलकर यांची ठाकरे यांनी घरी जाऊन मागितली आहे. बदनामीच्या कटामध्ये राज ठाकरे यांचा सहभाग आहे. बदनामी करणाऱ्यांना ठाकरे यांनी त्यावेळी मदत केली आहे, आणखीही त्यांच्या बदल झाला नाही. त्यामुळे ठाकरे यांनी महाराष्ट्राची, सर्व शिवप्रेमींची जाहीर माफी मागावी अशी मागणी कोकाटे यांनी यावेळी केली.

सभेला विरोध नाहीराज ठाकरे यांच्या सभेला आमचा विरोध नाही. ते सातत्याने जी चुकीची मांडणी करत असतात त्याला आमचा विरोध राहील. पुरंदरेंचे समर्थन करतात यावर आमचा आक्षेप आहे, असेही कोकाटे यांनी स्पष्ट केले. ठाकरे यांनी माफी मागितली नाही तर यापुढेही लोकशाहीमार्गाने त्यांचा विरोध करत राहू अशा इशारा कोकाटे यांनी यावेळी दिला.  

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRaj Thackerayराज ठाकरे